Author: editor desk

देशात अनेक तरूण बेरोजागरीच्या विळख्यात असतांना नुकतेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिक्रूटमेंट 2023 मध्ये मेगा भरती सुरु करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने अनेक तरुणाचा कामाचा प्रश्न सुटणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने शिकाऊ पदांसाठी भरती केली आहे. त्यामुळे तरुणांना हि कामाची मोठी संधी आहे. उमेदवार या पदांसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइट, Centralbankofindia.co.in द्वारे अर्ज करू शकतात. अर्ज 20 मार्च 2023 पासून सुरू झाला आहे आणि 3 एप्रिल 2023 पर्यंत सुरू राहील. अर्ज करण्याची लिंक अधिकृत वेबसाइटवर सक्रिय केली गेली आहे. बँकेने अप्रेंटिसच्या 5000 रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार या पदांसाठी विहित अंतिम तारखेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ही…

Read More

नंदुरबार : वृत्तसंस्था  गेल्या आठवड्यापासून राज्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर दौऱ्यावर असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे नुकतेच नंदुरबार येथे असतांना त्यांनी थेट संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल त्यांनी केला आहे. संजय राऊत कधी खरं बोलतात का? जे आमच्या मतांवर निवडून गेले तेच आमच्यावर बोलत असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे. ज्यांचं मीठ खाल्लं आहे, त्याचं तरी बोलताना राऊतांनी भान ठेवावं असंही सत्तार यावेळी म्हणाले. सत्तार यांनी नेमकं काय म्हटलं? अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत कधी खरं बोलतात का? जे आमच्या मतावर निवडून गेले ते आमच्यावरच बोलत…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  राज्यात गेल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी पंचनाम्याचे आदेश देखील दिले असून जळगाव जिल्ह्यात देखील शेतकरीचे नुकसानासह जनावरांचा मृत्यू देखील झाला आहे. धरणगाव तालुक्यातील पीपळे शिवारात १०० च्या जवळ पास मेंढीचा मृत्यू झाला आहे. या अवकाळी पावसामुळे मेंढपाळावर मोठा संकट कोसळले असतांना आज दि २२ रोजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत धरणगाव तहसीलदार यांना बोलवून पंचनामा करून त्यांना मोबदला भेटायला पाहिजे अशी मागणी केली आहे. या वेळी उपस्थित माजी सभापती प्रमोद बापू पाटील, सरपंच जगदीश पाटील, युवासेना तालुका प्रमुख दीपक भदाणे, रवी माळी, बाळू जाधव , मच्छिद्र…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  अमळनेर तालुक्यातील एका गावात असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने अमळगाव परीक्षा केद्रातून पळवून नेल्याची घटना घडल्याने मारवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, अमळनेर तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि २० मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अमळगाव परीक्षा केद्रातून अल्पवयीन मुलगी परीक्षा देवून बाहेर आल्यानंतर ती घरी परत न आल्याने अल्पवयीन मुलीच्या आईने मारवाड पोलीस स्थानक गाठत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सा.फौ.राजेद्र पाटील हे करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील कुसुंबा येथील रायपुर परिसरातील रहिवासी असलेल्या होलसेल विक्रेता संदीप सीताराम परदेशी हा नारळाचा माल घेण्यासाठी दाणाबाजारात आलेला असतांना ‘तुमच्या वाहनातील हवा कमी होत आहे’ असे सांगून चोरट्याने कारमधील ३ लाख रूपये असलेली बॅग लांबविल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप परदेशी हे आठवडयातून एकदा दाणाबाजार येथे माल घेण्यासाठी येत असतात. मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ते दाणा बाजारात नारळाच्या गोण्या घेण्यासाठी कारमधून आले होते.

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील सोनाळा गावाच्या शिवारात तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याचा प्रकार संध्याकाळी ४ वाजता उघडकीस आला. बाळू उर्फ प्रमोद भगवान वाघ (३५, शिंगाएत, ता. जामनेर) असे मृताचे नाव आहे. घटनास्थळावरून मारेकरी फरार झाले आहेत. जामनेर रस्त्याला जोडणारा व सोनाळा गावात जाणारा कच्चा वहिवाटी रस्ता आहे. याठिकाणी प्रफुल्ल भारत पाटील (सोनाळा ) यांचे शेत आहे. संध्याकाळी ४ वाजता प्रफुल्ल पाटील शेतात आल्यावर त्यांना मद्याच्या बाटल्य, चप्पल व रक्ताने माखलेला दगड आढळला. त्यानंतर त्यांना रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. बाळू उर्फ प्रमोद भगवान वाघ व मारेकरी हे दुचाकीवरून याठिकाणी आले होते. दुचाकी एमएच १२ /…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यात गत दीड वर्षांपासून रखडलेल्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून दि. 27 मार्चपासून निवडणूक प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. जिल्ह्यातील 12 कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मंगळवारी सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या. यात जिल्ह्यातील 12 कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान 12 पैकी 6 बाजार समित्यांसाठी 28 आणि उर्वरीत 6 बाजार समित्यांसाठी 30 रोजी मतदान होणार आहे. दि. 23 रोजी निवडणूक प्राधिकरणाची बैठक होणार असून त्यात बाजार समित्यांचे मतदानासाठी वर्गीकरण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बाजार समित्यांची होणार निवडणूक जिल्ह्यातील जळगाव,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात अपघाताची मालिका कुठल्याही परिस्थितीत थांबायचे नाव घेत नाही आहे. तर नुकतेच पाचोर्‍याकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणार्‍या कारने पुढे चालत असलेल्या दुचाकीला ओव्हटेक करीत होता. ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार रमेश मदन राठोड (वय-45, रा. रामदेववाडी) यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास रामदेववाडीजवळील टेकडीजवळ घडली. कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी येथे रमेश राठोड हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. शेती करुन ते आपल्या कुटुंबियांचा उदनिर्वाह करीत होते. मंगळवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास ते दुचाकीने जळगावकडे…

Read More

बोदवड : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातील अल्पवयीन मुलीचा प्रसाधनगृहात विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना सोमवारी पहाटे चार वाजता घडली. या प्रकरणी सय्यद वाजीद सय्यद रशीद (वय २५) याच्याविरुद्ध बोदवड पोलिसात पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. या प्रकरणी पीडीतेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित सय्यद वाजीद सय्यद रशीद (25) याने त्यांच्या अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून भेटण्यास बोलावत प्रसाधनगृहात तिच्याशी अश्लील वर्तन केले. याबाबत त्यांनी त्याला अटकाव केला असता मारण्याची धमकी देत सय्यद त्या ठिकाणाहून पसार झाला. याबाबत पीडीत अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सय्यदविरुद्ध पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशात प्रेमप्रकरणातून अनेक धक्कादायक घटना घडत आहे. तशीच एक घटना मध्य प्रदेशच्या आगरा जिल्ह्यात घडली आहे. इथे पत्नीसोबत बोलल्यामुळे पतीने 21 वर्षीय तरूणाचा प्रायवेट पार्टच कापून टाकला. आरोपीवर आरोपी आहे की, हे त्याने तेव्हा केंल जेव्हा तरूण रात्री एकटा शेतात जात होता. पीडित तरूणाच्या भावाने त्याला पाहिल्यावर ही घटना समोर आली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेणं सुरू केलं आहे. बोरखेड़ी लड़ा गावात राहणारा 21 वर्षीय तरूण 20 मार्चला आपल्या भावासोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. इथे त्याने एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्याने पोलिसांना सांगितलं की, 19…

Read More