जळगाव

जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२६  गणपती उत्सवाच्या पहिल्याच दिवशी जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दिघावे गावाच्या हद्दीत घडली. मित्रांमध्ये सुरू झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यातून चैत्रम दिलीप मालचे (वय ४०) यांच्यावर कुऱ्हाड आणि लाकडी काठीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात