Latest News
चोपड्यातील वाणीच्या भूमिकेची चौकशीची मागणी; पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कथित आशीर्वादाचीही चर्चा
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रक्तरंजित थरार : जेवणाच्या वादातून ४० वर्षीय व्यक्तीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या !
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर : २२ जिल्ह्यांत सरींची शक्यता; विदर्भासह १४ जिल्ह्यांत उघडीप !
बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला : मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात !
मुक्ताईनगर-नायगाव फाट्यावर मृत्यूचा थरार! भरधाव सिमेंट मिक्सरने दुचाकीस्वाराला चिरडलं; जागीच अंत
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक !
ताज्या बातम्या
जळगाव
जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२६ गणपती उत्सवाच्या पहिल्याच दिवशी जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दिघावे गावाच्या हद्दीत घडली. मित्रांमध्ये सुरू झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यातून चैत्रम दिलीप मालचे (वय ४०) यांच्यावर कुऱ्हाड आणि लाकडी काठीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात

