Author: editor desk

वरणगाव : प्रतिनिधी पिंपळगाव बुद्रूक येथील एका वाड्यामध्ये रविवारी सायंकाळी पत्ता जुगार खेळताना आठ जण आढळले. या सर्वांवर वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, पीएसआय गणेश देशमुख, पो.कॉ. प्रमोद कंखरे, प्रशांत ठाकूर, विजय बावस्कर यांचे पथक गस्त घालत असताना, त्यांना काही जण जुगार खेळताना आढळले. आरोपींमध्ये सुपड्डू बावस्कर (४१), समाधान चव्हाण (४५), प्रकाश बावस्कर (४०), गोकुळ (४५), विनोद चव्हाण (४५), शुभम तळेले (३२), अर्जुन बेंडाळे (४५), ज्ञानदेव मावळे (६०), सुरेश सुरवाडे (३०) यांचा समावेश आहे. यावेळी आरोपींकडून ७८३० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याबाबतची फिर्याद पो.हे.कॉ. प्रशांत ठाकूर यांनी दिल्यावरुन वरणगाव पोलिसात गुन्हा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत राहुल ताराचंद गुरव याने पत्नी ममता गुरव यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास चौघुले प्लॉट परिसरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून राहला गुरव यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चौघुले प्लॉट परिसरातील ममता राहुल गुरव या विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचे पती काहीही कामधंदा करीत नसल्याने विवाहिता एका ज्वेलर्सच्या दुकानात काम करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. विवाहितेचा पती हा वारंवार तिच्या चारित्र्यावर संशय घेत असून त्यांना शिवीगाळ करीत मारहाण देखील करीत होता. दि. ५ एप्रिल…

Read More

वरणगाव : प्रतिनिधी वरणगाव पोलीस ठाण्यात कर्तव्यावरील कर्मचाऱ्यालाच शिविगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला. ही घटना शनिवार, दि ६ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. याप्रकरणी रात्री ११ वाजता तीन जणांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये दि ६ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलीस कर्मचारी योगेश पाटील हे कर्तव्यावर असताना भुसावळ तालुक्यातील फुलगावातील महेंद्र काशीनाथ पाटील, राहुल काशीनाथ पाटील आणि ज्योती काशीनाथ पाटील हे पोलीस ठाण्यात आले. पोलीस कर्मचारी योगेश पाटील यांनी राहुल पाटील यांना विचारपूस केल्यानंतर त्यांना राग आल्याने तिघांनी पोलीस कर्मचारी योगेश पाटील यांना शिवीगाळ करत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कामानिमित्त बाहेर जातो सांगत घरातून बाहेर पडलेल्या भगवान मणिलाल चौधरी (वय २६, रा. वडनगरी, ता. जळगाव) या तरुणाने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवार दि. ७ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास शहरातील समृद्धी अपार्टमेंटसमोर घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे भगवान चौधरी हा तरुण कुटुंबियांसह वासतव्यास होता. दोन्ही पायांनी दिव्यांग असतांना देखील तो टेन्ट हाऊस चालवून आपल्या कुटुंबाला हातभार लावित होता. शनिवारी ६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता तो कामानिमित्ता जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता. रविवारी ७…

Read More

मेष आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकत्र प्रवास करण्याचा विचार करू शकता. तुमचा जोडीदार तुम्हाला चांगल्या घरात राहण्याच्या नियोजनात खूप मदत करू शकतो. पण, तुमचा मूड बदलण्यासाठी आणि स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी तुमचा दिनक्रम बदलण्यासाठी तुम्ही एखाद्या सुंदर ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी किंवा साहसी सहलीची योजना करू शकता. वृषभ तुम्ही वेगळ्या संस्कृतीतील किंवा दुसऱ्या देशाच्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता. तुम्हाला या व्यक्तीबद्दल खूप उत्सुकता आणि भावनिक वाटेल. जेव्हा तुम्ही या माणसासोबत असता तेव्हा तुम्हाला बाकीच्या जगाची काळजी नसते. देवाची इच्छा असेल तर हे नाते लवकरच आकार घेऊ शकते. मिथुन गेल्या काही काळापासून तुमच्या नात्यात तणाव आहे आणि त्याचा परिणाम बाहेरूनही दिसू शकतो.…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील समृद्धी महामार्ग अपघातांमुळे नेहमीच चर्चेत येत असतांना पुन्हा एकदा या महामार्गावर अपघाताचं सत्र सुरूच आहे. कंटेनरला कारने जोरदार धडक दिल्याचं समोर आलं आहे. समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारने धडक दिल्याची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारने धडक दिली. समृद्धी महामार्गावर हडस पिपंळगाव जवळील टोल नाक्याजवळ हा अपघात झाला आहे. परंतु, सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. घटनास्थळी मदत कार्यासाठी नागरिक धावून आले होते. समृद्धी महामार्ग नेहमी अपघात होत असल्याचं समोर आलं आहे. मागील महिन्यात छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल सावंगी परिसरात समृद्धी महामार्गावर शुक्रवारी…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी पक्ष संघटनेत काम करत असताना अनेकांना संध्या द्याव्या लागतात तर अनेकदा थांबावे लागते. कामाचे मूल्यमापन करून पक्ष नवीन संधी व जबाबदाऱ्या देत असतो. हरिभाऊ जावळे, ए.टी.नाना, स्मिताताई वाघ यांच्यासारखी अनेक उदाहरणे आपल्या जिल्ह्यातील देता येतील, त्यांना पुढे पक्षाने दुसऱ्या जबाबदाऱ्या दिल्या. मात्र एक संधी नाकारताच पक्ष सोडून जाने म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची व आपल्याला मत देणाऱ्या जनतेची फसवणूक करणे आहे. त्यामुळे येणारा काही दिवसातच त्यांना त्यांची जागा कळेल. लोकांचा विश्वास मोदिजींवर आहे, त्यांनी केलेल्या विकासकामांवर आहे, त्यांच्या विकसित भारताच्या संकल्पावर आहे. गेल्या १० वर्षात रेल्वे, हायवे, सिंचन सुविधा यात झालेला आमुलाग्र बदल जनते समोर आहे तसेच जळगाव जिल्हा…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, पारोळा तालुक्यातील एका गावातील महिलेला गेल्या दोन महिन्यापूर्वी समाधान रमेश पाटील याने छोटा सॅमसंग कंपनीचा मोबाईल वापरण्याकरीता दिला होता. त्यावर तो नेहमी महिलेशी बळजबरी संभाषण करत असे. तर ४ रोजी शेतात जात असताना या महिलेचा हात धरून त्याने शरीर सुखाची मागणी केली. यास महिलेने नकार दिला असता, त्याने महिलेचे काढलेले फोटो गावात व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी आज पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी एकाच परिसरातून वेळोवेळी १५ बकऱ्या चोरणाऱ्या सरफराज उर्फ सोनू सईद खान या रिक्षाचालकासह त्याची पत्नी मजीना सरफराज खान या दोघाना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. बकऱ्या चोरीसाठी वापरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील कासमवाडी परिसरातून बकऱ्या चोरी होण्याचे प्रमाण वाढून एका पाठोपाठ १५ बकऱ्या चोरीला गेल्या या संदर्भात इंदुबाई रामा माळी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना बकऱ्यांची चोरी सरफराज खान व त्याची पत्नी मजीना खान यांनी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोउनि दत्तात्रय पोटे, दीपक जगदाळे, सहायक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शेतातून मोटर बंद करून मित्रासोबत घरी पायी जात असताना भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे किशोर दयाराम चव्हाण (५५, रा. भोकर, ता. जळगाव) हा शेतकरी ठार झाला. हा अपघात गुरुवार, ४ एप्रिल रोजी रात्री जळगाव ते चोपडा रस्त्यावर भोकर गावाजवळील एका नर्सरीनजीक झाला. याप्रकरणी शुक्रवार, ५ एप्रिल रोजी तालुका पोलिस ठाण्यात दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील भोकर येथील किशोर चव्हाण यांचे गावानजीक शेत आहे. गुरुवार, ४ एप्रिल रोजी शेतातून पाण्याची मोटर बंद करून त्यांचे मित्र नीलेश शंकर गिरनारे यांच्यासोबत जळगाव ते चोपडा रस्त्यावरून घरी जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या दुचाकीने (क्र. एमपी ६८…

Read More