जळगाव : प्रतिनिधी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे १० गंभीर गुन्हे दाखल असलेला हनुमार नगरात राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगाराला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश काढले आहे मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील हनुमान नगरात राहणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार चेतन उर्फ गुल्ल्या पोपट खडसे (वय-२९) याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ६ तर प्रतिबंधक कारवाई असलेले ४ असे एकूण वेगवेगळे स्वरूपाचे १० गुन्हे दाखल आहेत, हा धोकादायक गुन्हेगार असल्याचा प्रस्ताव भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे बबन आव्हाड यांनी प्रस्ताव तयार केला होता, हा प्रस्ताव त्यांनी ८ ऑगस्ट रोजी जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाला सादर केला. त्यानुसार या…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानातील अल्पसंख्यांक हिंदू समाजातील एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराची घृणास्पद घटना समोर आली आहे. सिंध प्रांतातील एका हॉस्पिटलमध्ये इलाजासाठी आलेल्या एका २३ वर्षीय हिंदू तरूणीवर डॉक्टरांनी सामूहिक बलात्कार केला. किडनीच्या इलाजासाठी आलेल्या या तरुणीची संबंधित घटनेनंतर तब्येत बिघडल्याने तिला हैदराबादच्या एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले असून आरोपी डॉक्टर आणि त्याचे सहाय्यक फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सिंध प्रांताच्या टंडो मुहम्मद खान शहरातील इंडस हॉस्पिटलमध्ये घडली. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपी डॉक्टरने तिला गुंगीचे औषध दिल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याबद्दल पीडितेच्या कुटुंबियांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर त्या फिर्यादीची…
भुसावळ : प्रतिनिधी यावल तालुक्यातील बामणोद येथील एका तरुणाने तापी नदीच्या पुलावरून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. देवेंद्र पंकज पाटील (वय-१९) असे मयताचे नाव आहे. आत्म्हत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील बामणोद गावातील इंदिरानगर येथील रहिवासी देवेंद्र पाटील हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून रविवारी ३ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास देवेंद्र पाटील या तरूणाने भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, यात तापी नदीच्या पुलावरून उडी घेतल्या नंतर झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तो गंभीर जखमी झाला. यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात घेवुन जात असतांना उपचारापुर्वी त्याचा दुर्दैवी मृत्यू…
पाचोरा : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात अनेक दिवसापासून अल्पवयीन मुलीसह महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत नियमित वाढ होत असतांना दिसत आहे. नुकतेच पाचोरा शहरातील एका भागातील नऊ वर्षीय बालिकेवर नात्यातीलच १८ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना संतापनजक घटना रविवार, 3 रोजी दुपारी घडली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अल्पवयीन पीडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीअंती गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, नऊ वर्षीय बालिकेचे आई-वडील बाहेरगावी गेल्याने बालिकेस याच परीसरात राहणार्या आपल्या नातलगांकडे ठेवण्यात आले होते. रविवारी दुपारी बालिका व तिचा नातलग असलेला युवक घरात एकटे असल्याने त्याचा फायदा घेऊन बालिकेवर अतिप्रसंग करण्यात आला. भयभीत झालेल्या बालिकेने…
चाळीसगाव : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या आरोग्यवर्धिनी योजनेंतर्गत चाळीसगाव शहरातील तक्रारदाराची जमीन भाड्याने घेवून त्यावर नियमित भाडे सुरू करण्यासाठी ५० हजारांची लाच मागून ती राहत्या घरात स्वीकारताना चाळीसगावातील रहिवासी व तत्कालीन तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी देवराम किसन लांडे (शशिकला नगर, चाळीसगाव) यास सोमवारी दुपारी 12 वाजता राहत्या घरातून अटक करण्यात आली. या कारवाईने आरोग्य यंत्रणेतील लाचखोर हादरले आहेत. जळगाव जिल्ह्यातील तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली. धुळे एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात सहकार्यांनी लाचखोर अधिकारी लांडे यास शशिकला नगरातील राहत्या घरातून बेड्या ठोकल्या.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रेम माणसाला वेड लावत असते. प्रियकर असो वा प्रेयसी कधी काय करेल हे कुणीही सांगू शकत नाही. असाच एक प्रियकर रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला जायचा, याची खबर ज्यावेळी तिथल्या ग्रामस्थांना मिळाली. त्यावेळी त्यांनी पाळत ठेवली आणि तरुणाला ताब्यात घेतलं. त्या तरुणाचे हात आणि पाय बांधून मारहाण केली आहे. त्याचबरोबर त्या तरुणाचा व्हिडीओ सुध्दा सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. ज्यावेळी हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत गेला, त्यावेळी पोलिस गावात पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणात गावकऱ्यांची चौकशी केली आहे. हा प्रकार बिहार राज्यातील गोपालगंज जिल्ह्यातील आहे. बिहार राज्यातील फुलवरिया या गावातील हे प्रकरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका तरुणाचं…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील जालना जिल्ह्यात सुरु असलेल्या आंदोलनाची राज्यभर पडसाद उमटत असून आज तर राज्यातील अनेक जिल्ह्यात बंदही पुकारण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी व्यवहार बंद आहेत. तर अनेक ठिकाणी एसटीची वाहतूक ठप्प आहे. तर, दुसरीकडे राजकीय नेत्यांचा जालन्यात जाण्याचा ओघ काही कमी होताना दिसत नाहीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जालन्यात येणार आहेत. राज ठाकरे हे सकाळीच जालन्याकडे जायला निघाले. औरंगाबादला आल्यानंतर ते कारने जालन्याकडे जायला निघाले होते. यावेळी राजापूर जवळ मराठा आंदोलकांची निदर्शने सुरू होती. राज ठाकरे यांचा ताफा आल्याचं…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेक तरुण-तरुणी कुणावर प्रेम करतात याचे मुळीच भान नसते अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. अशा प्रेमातून नेहमीच हत्येच्या अनेक घटनाही घडताना दिसतात. अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेच्या प्रियकराने तिच्याच मुलीला सोबत घेऊन तिला संपवून टाकलं. नेमकं असं काय घडलं की प्रियकराने इतका मोठा निर्णय घेतला. सात वर्षांपूर्वी लक्ष्मी भट्ट या महिलेने जितेंद्र भट्ट नावाच्या व्यक्तीशी दुसरं लग्न केलं होतं. लक्ष्मी भट्ट यांना पहिल्या लग्नानंतरची मुलगी (17 वर्षीय) होती. तसेच लक्ष्मी यांचं दुसरं लग्न होऊन देखील त्यांचं योगेश (37 वर्षीय) सोबत नावाच्या तरूणासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. याबाबत लक्ष्मीच्या मुलीला सर्व…
चोपडा : प्रतिनिधी चोपडा शहरातील समाज मंदिराच्या बाजूच्या जागेवर पत्रे लावल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. याचे पर्यावसान हाणामारीत होऊन एकमेकांवर दगडफेक झाली. याप्रकरणी २० ते २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे, तर सात जणांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री ११:३० वाजता चोपडा शहरातील पंचशील नगरात घडली. पंचशील नगर येथील समाज मंदिराच्या बाजूला असलेल्या जागेला समोरून पत्रे का लावले, अशी विचारणा केल्याने दोन गटात वाद झाला. यात दोन्ही गटांकडून दगडफेक झाली. यात समाज मंदिराचे मोठे नुकसान झाले.
यावल : प्रतिनिधी २१ वर्षीय विवाहित तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज उघडकीस आली आहे. हि घटना यावल तालुक्यातील परसाडे गावात घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत तरुणी संजना आमीन तडवी हीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3 सप्टेंबर रविवार रोजी संजना या विवाहित तरुणीने सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरात एकटी असतांना आपल्या राहत्या घरात एकटी असताना छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी विवाहितेच्या…

