Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही वर्षापासून लग्नाच्या नावावर अनेक गुन्हेगारीसह चोरीच्या अनेक घटना घडत असतांना अशीच एक घटना हरियाणामधून समोर आली आहे. सासरी नांदायला आलेल्या नव्या नवरीने आपल्याच घरात चोरी केली आहे. पहाटे ४ वाजता नवरीने घरातील धनसंपत्ती लंपास केली आणि फरार झाली. या घटनेमुळे सासरच्या मंडळींचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण गावात या घटनेचीच चर्चा होतेय. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रेवाडी गावात राजकुमार शर्मा आपल्या लग्नामुळे तो फार खुश होता. घरात नवी नवरी आल्याने आनंदाचं वातावरण होतं. नवरीला पाहण्यासाठी संपूर्ण गावातून व्यक्ती तिला पाहण्यासाठी आणि भेट घेण्यासाठी येत होते. गावात सुंदर नवरीची चर्चा होती. पुढे ही चर्चा चोरीबाबत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील अनेक लोक विमानाने प्रवास करीत असता आता त्यांच्यासाठी हि महत्वाची बातमी असणार आहे. विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ होत असतानाच तांत्रिक कारणांनी विमाने जमिनीवरच विसावण्याची संख्यादेखील वाढली आहे. मार्च २०२४ पर्यंत २०० विमाने जमिनीवरच असतील, असा अंदाज विमान वाहतूक क्षेत्राशी निगडित संस्थेने वर्तवला आहे. भारतीय विमान क्षेत्रातील विविध कंपन्यांची मिळून एकूण ७९० विमाने आहेत. यापैकी इंजिनमधील बिघाड व अन्य तांत्रिक कारणांमुळे १६० विमाने यापूर्वीच जमिनीवर आहेत. यात आणखी भर पडल्यानंतर ५८८ च्या आसपास विमाने केवळ प्रवाशांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध असणार आहेत. स्पाइस जेट व एअर इंडियाची प्रत्येकी ३० विमाने उड्डाणापासून बाहेर आहेत. त्यात इंडिगोच्या विमानांची भर…

Read More

सांचोर : वृत्तसंस्था प्रेमात वेडा झालेले प्रेमीयुगुल कधी काय करतील हे कुणीही सांगू शकत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार राजस्थानच्या सांचोर जिल्ह्यातील चितलवाना पोलीस स्टेशन परिसरातून समोर आला आहे. रविवारी सायंकाळी प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाला रुग्णालयात नेले, तेथे त्याचा मृत्यू झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक सागर राणा यांनी काही लोकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिली. रविवारी रात्री उशीरा ही घटना घडली. नरेंद्र धोबी हा त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी रात्री गुपचूप तिच्या घरी पोहोचला होता. नरेंद्र गर्लफ्रेंडला भेटत असताना तरुणीच्या कुटुंबीयांनी आणि ओळखीच्या लोकांनी त्याच्यावर हल्ला केला. मुलीच्या घरच्यांनी नरेंद्रला पकडून बेदम…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था सामनगाव रोडवरील भागवत किराणा दुकानासमोर भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ८३ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सामनगाव रोड येथील भोर मळातील रहिवासी निवृत्ती बाबुराव भोर (वय ८३) असे मृत जेष्ठ नागरिकांचे नाव आहे. भोर हे सामनगाव रोडवरील भागवत किराणा दुकानासमोर रस्त्याच्या कडेला उभे असताना हा अपघात झाला होता. भरधाव आलेल्या अज्ञात दुचाकीने त्याना जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हवालदार पुंडलिक ठेपणे यानी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास…

Read More

मालेगाव : वृत्तसंस्था शहरात गावठी कट्टा, तलवार, चॉपरसह ३ संशयितांना पोलिसांनी अटक केली असून ४ जण फरार झाले आहे. काही तरुण दरोडा टाकण्याच्या तयारीत शहरात आल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या तीन जणांना गजाआड केले. मिळालेल्या माहितीनुसार, पवारवाडी पोलिसांना ही कारवाई करतांना अगोदर काही ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. त्या ठिकाणी ३ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर इतर ४ जण अंधाराचा फायदा घेत पळून गेले. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा, एक तलवार, एक चॉपर असा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्या या तीन जणांची पोलिस कसून तपासणी करत आहे. तर फरार तीन जणांचा शोध घेत आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या चार दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान अवकाळी पाऊस सुरू असून शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. खरीप हंगामातील पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होणार? असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता आहे. हवामान विभागाने पुण्यासह नाशिक, अहमदनदर, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. यासोबतच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती,…

Read More

अमरावती : वृत्तसंस्था भरदिवसा सुवर्ण व्यावसायिक असलेल्या इसमाच्या घरात घुसून त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे घडली आहे. घरातून तब्बल ७४ लाख रुपयांचे दागिने घेऊन चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले आहे. या घटनेचा पोलीस तपस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे भरदिवसा संजय मांडळे (वय ५४) हे आपल्या राहत्या घरी असतांना घरी कोणी नसतांना अज्ञात चोरट्याने घरात शिरून धारधार शस्त्राने मांडळे यांच्यावर वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घरातून ७४ लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सुवर्णकाराच्या घरात घुसून त्याची निर्घृणपणे हत्या करून अज्ञात आरोपिंनी सोने,…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना घडत असतांना सोलापूर जिल्ह्यातील एका तालुक्यात अंगाचा थरकाप उडवणारी घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. एका शिक्षकाने आपल्या पत्नीचा गळा चिरून खून त्यानंतर पोटच्या ५ वर्षीय मुलाची देखील हत्या केली असून शिक्षकाने स्वत:ला देखील संपविल्याची थरारक घटना बार्शी तालुक्यात उघडकीस आली आहे. यात अतुल मुंढे असं मृत शिक्षकाचं नाव असून तृप्ती मुंढे आणि ओम मुंढे अशी हत्या झालेल्या माय-लेकांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच बार्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत अतुल मुंढे हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. अतुल यांच्या पत्नी तृप्ती…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून शेतातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना आज दिले. राज्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास यामुळे हिराविला आहे. या अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत व्हावी यासाठी राज्य शासनातर्फे शासकीय यंत्रणा तत्काळ रावळण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात ही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था प्रेम प्रकरणातील तणावातून तरुणीने बेडशीटच्या मदतीने गळफास घेत मुंबईत नौदलात अग्निवीरचे प्रशिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यात अपर्णा असं या मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी मालवणी पोलिस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंध सुरळीत होत नसल्याने तरुणी बऱ्याच दिवसांपासून तणावाखाली होती. या त्रासाला कंटाळून तरुणीने बेडशीटच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तरुणीचं नुकतच अग्रिवीर योजनेंतर्गत निवड झाली होती. तरुणी ‘आयएनएस हमला’वर प्रशिक्षणासाठी आली असताना ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच नौदलाच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. प्राथमिक…

Read More