Author: editor desk

जग्लाव : प्रतिनिधी कोट्यावधी रुपयाचा चोपडा धरणगाव रस्ता मस्तवाल ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे तसेच कामाच्या दर्जा न राखल्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रोटवद येथील महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर अनेक वाहने खड्ड्यात घसरले असे प्रकार सातत्याने होत आहे. मस्तवाल ठेकेदार विरुद्ध प्रशासन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का की पाकीट घेऊन गप्प बसणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. मस्तवाल ठेकेदार ने मुरूम टाकण्याऐवजी काळी क्षार माती रस्त्यावर नेऊन ठेवली आहे तसेच कामाचा दर्जा देखील खालावला आहे अवघ्या वीस ते तीस टक्के मध्ये हे काम सुरू असून 70 टक्के प्रशासन व मस्तवाल ठेकेदाराच्या खिशात रक्कम जाणार आहे असे चित्र या रस्त्यावरील…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात गुरुवारी (दि. २६ जून) रोजी कामाच्या दरम्यान झालेल्या अपघातात यशवंत भास्कर सोनवणे (वय अंदाजे ४०) या कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे फेकरी गावासह परिसरात शोककळा पसरली असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सविस्तर वृत्त असे कि, मागील १२ वर्षांपासून सोनवणे हे कंत्राटदार धर्मेश पटेल यांच्या अधिपत्याखाली दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत होते. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता ५०० मेगावॅट युनिटमधून १५ कोळशाच्या डब्यांच्या गाड्या २१० मेगावॅट युनिटमध्ये हलविण्याचे काम सुरू होते. यावेळी रेल्वे लोकोमोटिव्हद्वारे रिलीव्ह करताना सोनवणे हे कपलिंग सेटिंगचे काम करत होते. दरम्यान, अचानक पाण्याचा फवारा सुरू झाल्यामुळे चालकाचे लक्ष…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील जोगलखेडे शिवारात दि. २७ रोजी ८ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. या जखमींना घेण्यासाठी गेलेल्या रुग्णवाहिकेलाही आग लागली. त्यात वाहन जळून खाक झाले. सविस्तर वृत्त असे कि, जोगलखेडे शिवारात दोन मोटरसायकलींचा समोरासमोर अपघात झाला. त्यात विमल सुकल्या वसावे रा. वेलखेडी, जि. नंदुरबार, रोहन विश्राम पावरा, रा. हिसाळे, ता. शिरपूर, जि. धुळे व मनीषा जितेंद्र राठोड, जितेंद्र राठोड दोन्ही रा. आडगाव तांडा, ता. पारोळा हे चारही जण जखमी झाले. जखमींना घेण्यासाठी गेलेल्या दोन रुग्णवाहिका गेल्या होत्या. नरेंद्राचार्य महाराज यांच्या संस्थानच्या या रुग्णवाहिकेतून चारही जखमींना बसवण्यात आले व पारोळा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अपघातांमध्ये तीन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी रामानंद नगर, शनिपेठ व एमआयडीसी पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, नेरी नाका परिसरात २५ जून रोजी भरधाव ट्रकने (एमएच १९ सीवाय ५९४०) दुचाकीला धडक दिली. यावेळी दुचाकीस्वार मधुकर पाटील (७३, रा. तुळसाई नगर) हे खाली कोसळले. मागून येणाऱ्या डंपरचे (एमएच १९ सीवाय ४१८०) चाक वृद्धाच्या हातावरून गेले. त्यामुळे वृद्ध गंभीर जखमी झाले. या प्रकरणी ट्रक व डंपर चालकाविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सोबतच रस्ता ओलांडण्यासाठी कडेला उभे असलेल्या शेख मुक्तार मोहंमद शफी पिंजारी (५८, रा.…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी येथील श्रीराम मंदिरासमोरील घरात मुलीकडे काही दिवस राहण्यासाठी आलेल्या लीलाबाई विसपुते (७३, रा. जळगाव) यांच्यावर नातवानेच हल्ला केल्याची बाब समोर आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, गुरुवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यांच्यावर कुन्हाडीने वार करण्यात आले होते. त्या रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत आढळून आल्या होत्या. त्यांना जळगाव येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप आणि पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी सुमारे दोन तास चौकशी केली. लीलाबाई विसपुते या धरणगाव येथे त्याची मुलगी वैशाली पोतदार यांच्याकडे काही दिवस राहण्यासाठी आल्या…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील येथील दाम्पत्य गुजरात (बडोदा) येथे स्थायिक होते. तेथे पुलावर हे दाम्पत्य दुचाकीने जात असताना ट्रकने धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना नुकतीच घडली असून गावात शोककळा व्यक्त केली जात आहे. सविस्तर वृत्त असे कि, मृतांची नावे ललित मुरलीधर भंगाळे (३६) व रुजुदा ललित भंगाळे (३४) ह.मु. बडोदा (मूळ रा. खिर्डी, ता. रावेर) अशी आहेत. ललित भंगाळे एका खासगी कंपनीत तर रुजुदा भंगाळे या एस.एस.व्ही. शाळेत शिक्षिका होत्या. रुजुदा यांना सोडण्यासाठी दुचाकीने जात असताना बडोदा येथे वाघोदिया पुलावर ट्रकने जोरदार धडक दिली. यात या दाम्पत्याचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन लहान मुले आहेत. दुर्वांक…

Read More

मेष राशी क्रीडा स्पर्धेत तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. काही महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर केल्याने तुमचे मनोबल वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि त्यांचे मन इकडे तिकडे भटकू देऊ नये. वृषभ राशी कामाच्या ठिकाणी अनावश्यक दबाव वाढू शकतो. संतुलित वर्तन ठेवा. इतरांच्या प्रभावाखाली येऊ नका. तुमचे काम प्रामाणिकपणे करा. क्रीडा स्पर्धेत यश मिळाल्याने समाजात तुमचा प्रभाव वाढेल. राजकीय क्षेत्रात तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा वाढू शकते. मिथुन राशी आज दिवसाची सुरुवात एखाद्या चांगल्या बातम्यांनी होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन सहकारी मिळतील. कला, लेखन, अभिनय या क्षेत्राशी संबंधित लोकांना उच्च सन्मान मिळू शकतात. कामाकडे अधिक लक्ष देण्याची गरज असेल. सहकाऱ्यांसोबत एकत्र…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एरंडोल येथे माजी उपनगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठा खुलासा करत, अपघाताचा बनाव करून जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना जेरबंद केले आहे. हा अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे कि,  माजी नगरसेविका कल्पना दशरथ महाजन यांनी १४ जून रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांचे पती दशरथ महाजन हे एरंडोल नगरपालिकेत माजी उपनगराध्यक्ष असल्याने त्यांचे शहरातील अनेक राजकीय लोकांशी मतभेद होते. त्यामुळे, त्यांच्यावर झालेला…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था फुलंब्री ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मठपाटी परिसरातील पुलावरील दुभाजकाला कार धडकून तीन ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.२४) रात्री अकरा वाजेदरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद मारून माजीद (१८, रा. रोशनगेट), रियान जमील शेख (१६, रा. पिंपरी राजा), अफरात असिफ शेख (१७, रा. पिंपरी राजा छत्रपती संभाजीनगर) असे मृत झालेल्या तिघांची नावे आहेत. उजेर फिरोज खान, शरीफ शेख या दोघांवर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर येथील पाच जण कारने (एम. एच.२० ई.जे. १५८६) छत्रपती संभाजीनगर येथून फुलंब्री परिसरात जेवणासाठी एका हॉटेलवर आल्याची प्राथमिक माहिती आहे. दहाच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात हिंदी सक्ती विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, या मुद्यावरुन पुढील आठवड्यात मुंबईत निघणार्‍या सर्वपक्षीय मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे. तशी सूचक पोस्ट ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी X वर केली आहे. ‘महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!’ असे राऊत यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. हिंदी सक्ती विरोधात आयोजित केलेल्या ५ जुलैच्या मोर्च्यात सहभागी व्हावे, असा फोन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एका नेत्याला केल्याचे समजते. मराठी माणसाचा हा मुद्दा…

Read More