रावेर प्रतिनिधी । १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पाळून नेत तिच्यावर शेतात सतत तीन दिवस अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रावेर तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, रावेर तालुक्यातील एका गावात पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जीवन सुधाकर पाटील (वय-२१) याने अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना तीला फूस लावून दुचाकीवर पळून नेत शेतातील झोपडीत ठेवून सतत तीन दिवस तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार समजल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तातडीने रावेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. रावेर पोलीस…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
पाचोरा प्रतिनिधी । पुण्याहून परतलेल्या राजधानी एक्सप्रेसखाली आल्याने चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ घडली. याबाबत पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक माहिती अशी की, पाचोरा येथील कृषी कॉलनी येथील रहिवासी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी एस.पी. पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील या पुणे येथे मुलीच्या घरी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. पुणे येथून ११०३९ महाराष्ट्र एक्सप्रेसने प्रवास करीत होत्या. त्या पाचोरा रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान फलाट क्रमांक ३ वर उतरल्या. त्या पादचारी पुलावरून न जाता फलाट क्रमांक दोनवर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडत होत्या. त्याचवेळी मुंबईकडे अपमार्गावरून…
धरणगाव गौरव पाटील : – एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून ५० आमदारांनी शिवसेनेपासून वेगळे होत आपला स्वतंत्र गट स्थापन करून भाजपशी युती करून सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील ५ आमदार सामील आहेत. या राजकीय उलथापालथीवर स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आणि एकनाथराव शिंदे यांचे नेतृत्व मानणारे दोन गट निर्माण झाले आहेत . त्या पार्शवभूमीवर अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असून विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . धरणगाव तालुक्यातही अशीच काहीशी राजकीय परिस्थिती उद्भवली आहे . मात्र तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि धरणगाव नागरपालिकेतल्या नगरसेवकांनीही आपले सामूहिक राजीनामे जिल्हा…
धरणगाव प्रतिनिधी । माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी शिवसेना पदाचा राजीनामा देण्याची सुरुवात झाली आहे. राजीनामे देऊन समर्थकांनी शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे आम्ही माजी मंत्री आ. गुलाबरावजी पाटील यांचा खंदे समर्थक असून गुलाबभाऊंनी आमच्या गावासाठी मागितली ती विकासकामे व मदत केलेली आहे. आमच्या सर्व सुखदुःखात माजी मंत्री आ. गुलाबरावजी पाटील, त्यांचे चिरंजीव जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील हे सदैव हजर असतात. त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहे सर्वांनी सांगितले
धरणगाव (प्रतिनिधी ) – नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन आणि गटनेता विनय भावे यांच्यासह शिवसेनेच्या ६ नगरसेवकांनी त्याचा पाठिंबा माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिला आहे. पालिकेच्या ८ नगरसेवकांनी आपले राजीनामे देत माजी मंत्री गुलाबराव पाटील यांचे नेतृत्व मान्य करून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर विश्वास ठेऊन धरणगाव शहराच्याविकासाला प्राधान्य देऊन पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या ५ आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर धरणगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि नगरपालिकेतील माजी नगरसेवकांनी आपले राजीनामे देऊन गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिंदे गटात सामील होत असल्याचे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या विवाहितेला घर घेण्याकामी माहेरहून ३ लाख रूपये आणावे यासाठी मारहाण व छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनी येथील माहीर असलेल्या रूपाली प्रशांत पाटील (वय-२४) विवाह चोपडा तालुक्यातील तावसे खुर्द येथील प्रशांत जगन्नाथ पाटील यांच्याशी २ जोनवारी २०१८ रोजी रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती प्रशांत पाटील यांनी पुण्यात घर घेण्यासाठी ३ लाख रुपये माहेरहुन आणावे यासाठी अशी मागणी केली. परंतु विवाहितेने पैसे न आणल्याने रागातून पतीने तिला मारहाण करून छळ करण्यास सुरूवात केली. पैशांसाठी…
धरणगाव प्रतिनिधी । माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी शिवसेना पदाचा राजीनामा देण्याची सुरुवात झाली आहे. राजीनामे देऊन समर्थकांनी शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे आम्ही माजी मंत्री आ. गुलाबरावजी पाटील यांचा खंदे समर्थक असून गुलाबभाऊंनी आमच्या गावासाठी मागितली ती विकासकामे व मदत केलेली आहे. आमच्या सर्व सुखदुःखात माजी मंत्री आ. गुलाबरावजी पाटील, त्यांचे चिरंजीव जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील हे सदैव हजर असतात. त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहे सर्वांनी सांगितले
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिंदे गटात बंडखोर सुरू झाल्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि अनेक आमदारांनी खासदार यांनी आपला राजीनामा दिला आहे. शिवसेनेचा हा सर्वात मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे सरकारच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शिवसेना संकटात अडकली आहे. शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांनी देखील आता राजीनामा दिला आहे. नितीन प्रभाकर पाटील यांनी अगदी दोन ओळीत मजकूर लिहून राजीनामा दिला आहे.तर आणखी काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या मार्गावर आहे. राजेंद्र महाजन यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. मात्र, अजूनही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी कमी झालेल्या दिसत नाही. नितीन प्रभाकर पाटील…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिंदे गटात बंडखोर सुरू झाल्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि अनेक आमदारांनी खासदार यांनी आपला राजीनामा शिवसेनेला दिला आहे. धरणगावात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेनेचा हा सर्वात मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे सरकारच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शिवसेना संकटात अडकली आहे. शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांनी देखील आता राजीनामा दिला आहे. नितीन प्रभाकर पाटील यांनी अगदी दोन ओळीत मजकूर लिहून राजीनामा दिला आहे.तर आणखी काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या मार्गावर आहे. राजेंद्र महाजन यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं…
युवा सेना तालुका प्रमुख चेतन पाटील, युवा सेना विभाग प्रमुख नितीन पाटील यांचा राजीनामा ! लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिंदे गटात बंडखोर सुरू झाल्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि अनेक आमदारांनी खासदार यांनी आपला राजीनामा शिवसेनेला दिला आहे. धरणगावात मोठी खळबळ उडाली आहे. युवासेना तालुका प्रमुख चेतन पाटील, विभाग प्रमुख नितीन प्रभाकर पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचा हा सर्वात मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे सरकारच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शिवसेना संकटात अडकली आहे.नितीन प्रभाकर पाटील यांनी अगदी दोन ओळीत मजकूर लिहून राजीनामा दिला आहे.तर आणखी काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या मार्गावर आहे. राजेंद्र महाजन यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्याचे…

