Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  आजच्या काळात अनेक प्रकरण समोर आला कि धक्काच बसत आहे कारण लग्नानंतर नवरा असो या बायको विवाहबाह्य संबंध ठेवताना दिसतं आहेत. बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांचे संसार मोडून आपल्या प्रियकर किंवा प्रियशीसोबत कलाकार राहताना दिसत आहेत. लग्नापेक्षा लिव्हिंगमध्ये जोडपी राहत आहेत. नुकतच हैदराबादमध्ये एका तरुणाने एकाच मंडपात दोन तरुणीसोबत लग्न…दुसरीकडे एक प्रकरण तर कोर्टात पोहोचले तिथे पतीची दोन पत्नीसोबत वाटणी करण्यात आली. तीन दिवस एका पत्नीसोबत तीन दिवस दुसरीसोबत आणि रविवारी सुट्टी… पण सध्या सोशल मीडियावर एका वेगवेगळ्याच नात्याची चर्चा होते आहे. एक महिला तिच्या पती आणि प्रियकरासोबत एकाच घरात राहते. यावरुन ती महिला सोशल मीडियावर ट्रोल होते.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  देशात नियमित अशा घटना घडत असतात कि त्या आपल्याला समजल्यावर धक्काच बसत असतो यात प्रामुख्याने महिलावर होणारे अत्याचाराचे मोठे प्रमाण असतांना आता एक नवीन घटना समोर आली आहे. चक्क एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्या प्रकरणी एका तरुणीला १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मध्य प्रदेशाच्या इंदूरमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. त्यात एका मुलीला बलात्काराप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने या मुलीला बलात्काराप्रकरणी दोषी घोषित करत तब्बल 10 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. “पॉस्को’ कायद्यांतर्गत पुरुषच नव्हे तर महिलाही दोषी ठरू शकते,’ असे कोर्टाने यावेळी म्हटले आहे. इंदूरच्या बाणगंगा भागात राहणाऱ्या एका 19 वर्षीय…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील १८ लाख राज्य सरकारी कर्मचारीनी संप पुकारला होता अखेर या संपाचा तिसऱ्या दिवशी सरकारला निर्णय घावा लागला आहे. राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचं आंदोलन मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारकडून अतिशय जलद गतीने घडामोडी घडत आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाचा निर्णय झाला. कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार एक पाऊल पुढे यायला तयार आहे. त्याचसाठी महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे हे सगळं करत असताना राज्य सरकार जुन्या पेन्शन योजनेला हात लावणार नाही. पण तरीही कर्मचाऱ्यांचा फायदा करण्याचा मानस सरकारचा आहे. त्यासाठीच आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  एका कुरियर कंपनीने शहरातील एका ४५ वर्षीय व्यक्तीकडे फोन करून लिंकद्वारे पाच रुपये भरण्यास सांगितले त्यानंतर दुसऱ्या दिवशी खात्यातील तब्बल ८३ हजार रुपये लंपास झाल्याने धरणगाव पोलिसात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरातील  नितीन श्रावण पाटील  (वय ४५) यांची  एका कुरियर कंपनीने कस्टमर केअरच्या नंबरवरून फोन करून फिर्यादीकडे कुरियरचे डीटेल्स विचारून मोबाईलवर एक पीडीएफ पाठवून त्यासोबत एक लिंकद्वारे ५ रुपये पाठविले. नंतर दुसऱ्या दिवशी फिर्यादीच्या खात्यातील ५ वेळा अनोळखी इसमाने ८३ हजार रुपये काढल्याची घटना घडल्याने धरणगाव पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरात गेल्या काही दिवसापासून अनेक घरफोडीसह चोऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून नुकतेच शहरातील रिंगरोडवरील बँक ऑफ बडोदाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न एका चोरट्याने केला. हा प्रयत्न अयशस्वी झाल्याने चोरट्याला खाली हात परतावे लागले. हा संपूर्ण प्रकार एटीएममधील कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून ही घटना गुरुवारी सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा जिल्हा पेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद आहे. रिंगरोड येथे बँक ऑफ बडोदा ची शाखा असून बाजूलाच एटीएम आहे. गुरुवारी सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास बँकेचे ग्राहक विष्णू खैरे हे एटीएममध्ये आल्यावर त्यांना एटीएम मशीनचे काही भाग अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. ही बाब त्यांनी लागलीच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील अजिंठा चौफुली येथून शेगाव बसमध्ये चढणाऱ्या एका ६० वर्षीय महिलेची अनोळखी चोरट्याने ४२ हजार रुपये किमतीची सोन्याच्य मंगळपोत चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील कासमवाडी परिसरातील रहिवासी असलेल्या मालतीबाई सुखदेव देशमुख (वय ६०) या महिलेच्या गळ्यातील ४२ हजार रुपये किमतीची सोन्याची मंगळपोत चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कासमवाडीतील मालतीबाई देशमुख या भुसावळातील मुलाकडे जाण्यासाठी बुधवारी सायंकाळी ५ वाजता अजिंठा चौफुलीवर आल्या होत्या. शेगाव बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या गळ्यातील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील सैन्य दलात नोकरीवर असलेल्या जवान सुट्टीवर घरी आलेला असतांना घरातील जीना उतरतांना अचानक चक्कर येऊन पडल्याने या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कांचन नगरात घडली आहे. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील शनिपेठ परिसरात वास्तव्यास असलेले विशाल भरत सैंदाणे (वय-३५) हे भारतीय सैन्य दलात आपले कर्तव्यावर होता. कांचन नगर येथे काही दिवसांपूर्वीच ते सुट्टीवर घरी आलेला होते. १५ मार्च रोजी बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घराच्या पहिला मजल्याच्या जिन्यावरून खाली उतरत असताना विशालला अचानक चक्कर आले. त्यामुळे तो जिन्यावरून खाली कोसळले. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्याला…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील लग्न महत्वाची क्षण असतो अन लग्नाच्या स्टेजवर जर लग्न हुकले तर त्याला खूप मनस्ताप देखील होत असतो. अशीच एक संतापजनक घटना उत्तर एटमध्ये घडली आहे. पहिल्या पत्नीची फसवणूक करून लग्न करत असलेल्या दोन मुलांच्या वडिलाचा भांडाफोड झाला. त्याची पहिली पत्नी आणि तिच्या भावांनी लग्नात येऊन स्टेजवरच गोंधळ घातला. सोबतच नवरदेवाला मारहाणही केली. त्यानंतर नवरीकडील लोकांनी नवरदेव आणि त्याच्या आई-वडिलांना पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करत नवरदेवाला तुरूंगात टाकलं. एटामध्ये दुसरं लग्न करण्यासाठी आलेला कपिंजल यादव याचं लग्न श्वेता यादवसोबत 2012 मध्ये झालं होतं. श्वेताच्या वडिलांनी लग्नात भरपूर पैसा खर्च केला होता आणि…

Read More

प्रत्येकाच्या जेवणातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ…जेवणात जरा तरी मीठ कमी झालं तर जेवण बैचव लागतं. जेवणात मीठ कमी झालं तर आपण वरुन मीठ घेतो. काही लोकांना तर जेवण्याची चव न घेतातच त्या पदार्थावर आधीच मीठ घालतो. लहानपणापासून अनेकांनी हे वाक्य ऐकलं असेल अरे जास्त मीठ खाऊ नकोस रक्ताचं पाणी होतं. मिठाने जेवणाची चव तर वाढतेच शिवाय योग्य प्रमाणात मीठ खाल्ल्यास आपलं शरीर निरोगी राहतं. पण हेच मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास आपल्या शरीरावर दृष्परिणाम होतात. हे दृष्परिणाम ऐकून तुम्हाला धक्का बसेल. रक्तदाब वाढण्याचा धोका! जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका निर्माण होतो. रक्तदाबामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. उच्च रक्तदाबामुळे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ग्रामीण रस्त्यांच्या विकासाला अधिक गती देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजना’ सुरु केली आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर या योजनेची आखणी करण्यात आली आहे. या योजनेतून राज्यातील वाड्या, वस्त्या, गावांना रस्ते बांधून देण्याबरोबरच सध्या अस्तित्वात असलेल्या व दुरवस्था झालेल्या ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाला असून, दुसरा टप्प्यालाही मान्यता मिळालेली आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात 75 किमीच्या रस्त्यांसाठी 66 कोटी 86 लक्ष व देखभाल दुरुस्तीसाठी 3 कोटी…

Read More