Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील एका परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास वाढदिवस साजरा करीत असताना दोन गटात तुफान राडा झाला होता. या प्रकरणी घटनास्थळी एमआयडीसी पोलीस पथक दाखल होत रात्री उशिरा कार्यवाही सुरु केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सम्राट कॉलनी परिसरातील मासूमवाडीमध्ये बुधवारी रात्री ९:५० वाजेच्या सुमारास एका तरुणाचा वाढदिवस साजरा सुरू होता. त्यातील काही तरुणांनी मौजमजा करताना एकमेकांच्या अंगावर फेकलेली अंडी ही काही तरुणांच्या अंगावर पडल्याने दोन समुदाय समोरासमोर येवून तणाव निर्माण झाला. एवढेच नव्हे तर एका समुदायाकडून दगडफेक सुध्दा झाली. त्यामध्ये दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. दोन मालवाहतूक रिक्षांसह दोन दुचाकींची तोडफोड सुध्दा करण्यात आली आहे.  या घटनेनंतर गुरूवारी पहाटे ४…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर भाजपचे राष्ट्रीय नेते जे. पी.नड्डा आहे. राज्यामध्ये त्यांचे तब्बल 13 कार्यक्रम आहे. आज ते पुण्यामध्ये बैठकीसाठी येणार आहे. जे. पी. नड्डा यांच्या दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवर केला आहे. संजय राऊत यांना निवडणुकीमध्ये कळेल की जे. पी. नड्डा कोण आणि काय आहेत?, अशा शब्दात बावनकुळे राऊतांवर टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “मुंबईत कुणी आलं तर शिवसेना किंचित होईल अशी राऊतांना भीती वाटते. त्यांचे नेते भाजपमध्ये येतील अशी भीती त्यांना वाटते. जे. पी. नड्डा राज्यात सगळीकडे फिरत आहे. आम्ही म्हणालो मुंबई महानगरपालिका निवडणूक आम्ही जिंकू म्हणून संजय…

Read More

जळगाव : प्रतीनिधी शहरातील एका नगरात बंद घराचे चोरट्यांनी कुलूप तोडून ७० हजारांचा ऐवज चोरून नेल्या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शाहू नगर परिसरात असलेल्या भोईटे गल्लीतील रहिवासी शरीफ मोहम्मद भिस्ती हे शुक्रवार ५ मे रोजी ते गुजरातमधील अहमदाबाद येथे नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले असता मंगळवार, १६ मे रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास भिस्ती यांचा भाचा ईरशाद गुलाम भिस्ती याचा त्यांना फोन आला व त्याने तुमच्या घराचा कडी कोयंडा तोडलेला असल्याचे सांगितले. भिस्ती यांनी त्याला घरात जावून पाहणी करण्यास सांगितले. त्यानुसार ईरशाद हा गेला असता त्याला कपाटात ठेवलेले 70 हजार रुपये किंमतीचे…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पीए असल्याचे सांगून भाजपच्या सहा आमदारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंत्रीपदासाठी ‘मनी ट्रप’च्या या प्रकाराचे धागेदोरे गुजरातपर्यंत पोहोचले आहेत. यासंदर्भात नागपूर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा गुजरातमधील मोरबी येथून नीरजसिंग राठोड याला ताब्यात घेतले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इच्छुक आमदारांनी त्यासाठी लॉबिंगही सुरू केले आहे. त्यातच मंत्रीपद मिळवून देण्याच्या बहाण्याने नीरजसिंह राठोड या तोतयाने चक्क नड्डा यांचा पीए असल्याचे सांगून भाजप आमदारांना फसवले. भाजपचे नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांना फोन करून या तोतयाने लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार असून तुम्हाला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच फ्युचर्स मार्केटमध्ये सोने आणि चांदी दोन्ही लाल चिन्हावर व्यवहार करत आहेत. गुरुवारी म्हणजेच 18 मे रोजी सोने 60,100 रुपयांवर उघडले. यानंतर त्यात थोडीशी घसरण दिसून आली. सकाळी 11.30 वाजेपर्यंत ते 60085 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचले आहे. काल ते60145 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही घसरण होत आहे. मार्केट उघडल्यानंतर चांदीचा भाव 72,555 रुपये प्रति किलोवर होता. सकाळी 11.30 वाजेपर्यंत 173 रुपये किंवा 0.24 टक्क्यांच्या घसरणीसह 72,485 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. काल वायदे…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी  तालुक्यातील धोबीवराड गावांमध्ये बिबट्याने दहशत माजवली आहे. गाव आता दहशतीखाली येत आहे. बुधवार १७ मे रोजी रात्री शेतात बांधलेली गाय खाल्ल्यानंतर आज गुरुवार दि. १८ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये शेतकरी गंभीर जख़मी झाला आहे. दरम्यान वन विभागाने दखल घेतली असून घटनेची माहिती घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव तालुक्यातील धोबी वराड गावातील ४० वर्षीय आशीष सुधाकर सुरळकर हे या हल्यात जखमी झाले आहे. ते नेहमीप्रमाणे शेतावर जात असतांना बिबट्याने हल्ला केला. मात्र सावध होत आशिष सुरळकर याने बिबट्याला बाजूला ढकलले. पण त्या प्रयत्नात त्याच्या डाव्या बाजूला बिबट्याने पंज्याने…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सार्वत्रिक निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता असल्यामुळे खानदेश मध्ये राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी व संघटनात्मक मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे, आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यावर खानदेश ची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष बळकटीवर आणखी भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विभागीय स्तरावर बुथ कमिट्या अधिक भक्कम आणि सक्षम करण्याची जबाबदारी विविध नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. यात खान्देशची जबाबदारी आ. एकनाथराव खडसे व आ. अनिल पाटील यांच्यावर सोपविण्यात आली असून लोकसभा व विधानसभा निवडणुकासाठी कामाला लागण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले आहे. प्रत्येक मतदार संघात संघटन मजबुत करण्याबरोबरच निवडणुकीची तयारी देखील सुरु होणार आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील एका परिसरात चोरट्यांनी बंद घराचे दरवाज्याचे कुलूप तोडून तब्बल ४ लाखांच्या दागिन्यासह रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पार्वती नगरातील अभिराम अपार्टमेंट मधील रहिवासी स्नेहल सौरभ फडके(वय ३८) हे दि.१४ रोजी आपल्या घराच्या दरवाज्याला कुलूप लावून बाहेर गावी गेले असता. दि १४ ते १७ रोजी दरम्यान अनोळखी चोरट्यांनी या बंद घराचे कुलूप तोडून घरातील ८० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार, ६५ हजार किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, ८० हजार रुपये किमतीच्या २ सोन्याच्या चैन, ३५ हजार किमतीच्या ३ जोड सोन्याचे कानातले, १ लाख…

Read More

पारोळा : प्रतिनिधी  तालुक्यातील २ अल्पवयीन मुलीना पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात दोन वेगवेगळ्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालूक्यातील एका गावातील दोन अल्पवयीन मुलीना पळवून नेल्याची घटना दि ११ रोजी भर दुपारच्या सुमारास घडली आहे. यात दोन्ही मुलीच्या पालकांनी थेट पारोळा पोलिसात धाव घेत दोन वेगवेगळ्या इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात एका मुलीचे वय १६ वर्षीय तर दुसरीचे १५ वर्षीय मुलगी आहे. या दोन्ही मुलीना फूस लावून पळवून नेल्याची तक्रार यावेळी करण्यात आली आहे. पुढील तपास पोना.प्रवीण पारधी व पोहेकॉ.किशोर पाटील हे करीत आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  देशात लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच घटना जळगावात लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकलेल्या मुलीची हिंदूत्ववादी संघटनांच्या मदतीने एका हॉटेल मधून सुखरुप सुटका केली आहे. रामानंद पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे. जळगावच्या तरुणी सोबत नाशिक येथील एका तरुणाची जळगावच्या तरुणीसोबत ओळख झाली. हा तरुण दोन दिवसांपूर्वी जळगावात तरुणीला भेटण्यासाठी आला होता. त्याने शहरातील एका नामांकीत हॉटेलध्ये तरुणीला मध्यरात्रीच्या सुमारास भेटण्यासाठी बोलाविले होते. तरुणी हॉटेल मध्ये गेली होती. शहरातील हिंदूत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना ही घटना माहिती समजाताच त्यांनी लागलीच हॉटेलमध्ये धाव घेतली. त्यानंतर रामानंद नगर पोलिसांशी संपर्क साधून पोलिसांनी मुलीची सुटका केली. रात्रभर तरुणीसह तरुणाला पोलिसांनी रात्रभर पोलीस ठाण्यात…

Read More