Author: editor desk

अमरावती : वृत्तसंस्था बुलढाणा एका खेळाच्या माध्यमातून मैत्री झाल्यानंतर तिचा गैरफायदा घेत मैत्रिणीचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकून तिची बदनामी करणाऱ्या अमरावती येथील एकाविरोधात बुलढाणा सायबर पोलिसांनी कारवाई केली आहे. या संदर्भात पीडित मुलीच्या आईवडिलांनी २४ जुलै रोजी बुलढाणा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या प्रकरणाचा तपास करीत सायबर पोलिसांनी २४ ऑगस्ट रोजी ही कारवाई केली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील एक मुलगी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी अमरावती येथे कॉलेजमध्ये होती. तेथे एका खेळाच्या माध्यमातून तिचा संपर्क अंबा विहार येथील अमरावती येथील प्रणय संजय वानखडे याच्याशी आला. त्यांच्यामध्ये मैत्री झाली. इन्स्टाग्रामवर त्यांनी चॅटिंग सुरू केले. परंतु प्रणयने मुलीच्या मैत्रीचा गैरफायदा घेत तिला प्रेमाच्या…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात अनेक दिवसापासून अल्पवयीन मुलीसह विवाहित महिलेवर अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असून आज देखील एका ८ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका विरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात ८ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासोबत वास्तव्यास असून याच गावातील एका इसम राहायला आहे. दि.२६ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास संशयित आरोपीने ८ वर्षीय अल्पवयीन मुलीस तंबाखूची पुडी आणून देण्याच्या बहाण्यान्या आपल्या घरी बोलवीत तिच्या सोबत चुकीचे कृत्य केल्याची घटना घडली त्यांनंतर अल्पवयीन मुलीने तिच्या सोबत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  महाराष्ट्र योगा असोशिएशन व जळगाव जिल्हा योगा असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव येथे राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन दिपप्रज्वलन करुन स्पर्धेचे उद्घाटन डिवायएसपी अप्पासो पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जैन इरिगेशनचे अनिल जोशी राज्य संघटनेचे चेअरमन चद्रंकात पांगारे राज्य सचीव जतीन सोलंकी, पोलीस उपनिरिक्षक तुषार मिस्तरी, युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेद्र मराठे, प्रा शिवराज माणके, सुमन रहाणे, डॉ.अनिता पाटील, अक्षय सोनवणे हे व्यासपीठावर उपस्थित होते राज्यभरातुन 419 खेळाडु सहभागी झाले असुन या स्पर्धेतुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाणार आहे सुत्रसंचलन प्रविण पाटील यांनी केले स्पर्धेत पंच म्हणुन विद्या महाले चेतन वाघ…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे व फडणवीस यांच्या सत्तेत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर अनेक राजकीय पक्षातून त्यांच्यावर टीकास्त्र सुरु झाले आहे तर आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी अजित पवारांवर वक्तव्य केले आहे. विनायक राऊत म्हणाले कि, अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठीच इकडे आलेत, त्यांनी आतापासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची बळकवायला सुरुवात केली आहे. मंत्रालयातील वार रूमदेखील त्यांनी ताब्यात घेतली आहे, पाठीत खंजीर खुपसून शिवसेना पक्ष फोडणार्‍या सर्व गद्दारांचे येणार्‍या निवडणुकीत गोदावरी नदीत विसर्जन करण्यासाठी हिंगोलीची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा महत्वाची असणार असून, पक्षाच्या गद्दारांना त्यांची जागा दाखविण्यासाठी ही सभा ऐतिहासिक…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक अल्पवयीन मुलीसह महिलावर मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असतांना एक धक्कादायक घटना राज्यात उघडकीस आली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका पतीने पत्नीला प्रसुतीसाठी आणले. त्यानंतर डॉक्टरांना एक धक्कादायक बाब समजली. हा सर्व प्रकार डॉक्टरांनी पोलिसांना सांगितला. त्याची तत्काळ दखल घेत पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. हि घटना नाशिक शहरात घडली आहे. अल्पवयीन असतांनाही तिला मातृत्व लादल्याप्रकरणी थेट पती विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय रूग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या विवाहीतेच्या कागदपत्र पडताळणीत बालविवाहाचा हा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश…

Read More

जामनेर : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील रस्त्यावर होत असलेल्या अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असून आज देखील जिल्ह्यात चारचाकी व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने पाच जण जखमी तर एका तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील भवानी घाटात दि.२६ ऑगस्ट रोजी पाचोरा तालुक्यातील काही तरूण शिरसाळा मारूती दर्शनासाठी जात असतांना बोदवड कडून भरधाव चारचाकी येत असतांना या घाटात दुचाकी व चारचाकीची समोर समोर धडक झाली हा अपघात रामवन मंदिरा समोर झाला. या अपघातात अर्जुन सुकलाल जाधव या तरुणाचा मृत्यू झाला. तर अर्जुन जाधव सुरवाडे व तुषार संतोष जामदार रा. पुंगाव हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशातील अनेक विमानतळावर धमकीचे फोन येत असतात. त्यामुळे पोलिसांची मोठी भंबेरी देखील उडत असते. मुंबई विमानतळावरील एका विमानात बॉम्ब ठेवला आहे, ते प्लेन दहा तासानंतर उड्डाण करणार आहे, या कॉलने गुरुवारी खळबळ उडाली. चौकशीत हा कॉल साताऱ्यातील १० वर्षांच्या दिव्यांग मुलाने वडिलांच्या मोबाइलवरून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सहार पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. या कॉलच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तत्काळ बैठक घेण्यात आली. सहार पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि एटीसी पथक, एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. चौकशीत, तो कॉल खोटा असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. नवी मुंबईच्या नियंत्रण कक्षात हा कॉल…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात अपघाताची संख्या नियमित वाढत असून केरळमधील वायनाडमध्ये प्रवाशांनी भरलेली जीप उलटून झालेल्या अपघातात नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला तर मंतांमध्ये सर्वाधिक महिला आहेत. माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास वल्लाड-मानंथवाडी रस्त्यावर हा अपघात झाला. गाडीत 12 जण होते. वायनाड हा काँग्रेस नेते राहुल गांधींचा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यांनी देखील या अपघातावर शोक व्यक्त केला. या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना, खासदार राहुल गांधी म्हणाले की, वायनाडमधील मानंथवाडी येथे झालेल्या जीप दुर्घटनेने मला खूप दुःख झाले आहे. जिल्हाधिकार्‍यांशी बोलून तातडीने पाऊले उचलण्यास सांगितले आहे. माझे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो. एका…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक तरुण तरुणी लिव्ह-इनमध्ये राहत असतात अनेकांचे नाते टिकून राहत असते तर काहींचे काही कालानंतर दूर होत असते. अशीच एक धक्कादायक घटना बिहार राजाय्तील बांका या शहरातून समोर आली आहे. लिव्ह-इनमध्ये एका महिलेसोबत राहिल्यानंतर असं काही झालं की त्या नराधमाने त्याची पार्टनर आणि तिच्या निरागस मुलीचं आयुष्यचं संपवलं. बिहारमधील बांका येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. रुबैदा अस मृत महिलेचे नाव असून पती निधनानंतर ती जोडीदाराच्या शोधात होती. त्यानंतर तिची इर्शाद सोबत भेट झाली अन् ते दोघे लिव्हइनमध्ये राहू लागले. 4 वर्षे सगळं काही ठीक होतं. इर्शाद, रुबैदा आणि तिची लेक आनंदाने एकत्र राहत…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रत्येकाच्या आयुष्यात भविष्यात काय होणार आहे. हे कोणीच सांगू शकत नाही असं नेहमी आपल्याला घरातले किंवा मित्रमंडळ सांगतात. कधी कधी एखादं सुख मिळवण्यासाठी आपल्याला एखादा गुन्हा करावा लागतो. असाच काहीसा प्रकार दिल्लीत घडला आहे. देशाच्या राजधानीत आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी बापाने टोकाचा निर्णय घेतला आहे. संजय गुप्ता (41) आणि अनीता गुप्ता (36) असं पती पत्नीचं नाव आहे. त्यांनी घरातील खरी गोष्ट ज्यावेळी पोलिसांना सांगितली. त्यावेळी पोलिस सुध्दा एकदम हतबल झाले होते. आरोपीच्या मुलाचा एक वर्षापुर्वी मृत्यू झाला आहे. त्यांच्या मुलीने अशी मागणी केली की, बापाने टोकाचा निर्णय घेतला. त्यांच्या मुलीने यावर्षी रक्षाबंधनाला…

Read More