Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था आगामी स्थानिक निवडणुकीपूर्वी विरोधकांनी निवडणूक आयोगाची भेट घेवून आपली प्रतिक्रिया दिली होती आता १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता **’ऍक्शन मोड’**मध्ये आले आहेत. पक्षाने राज्याच्या निवडणूक आयोगाला धारेवर धरण्यासाठी आणि मतदार यादीतील त्रुटी (घोळ) समोर आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मोर्चाच्या तयारीचा एक भाग म्हणून, राज ठाकरे यांनी थेट मुंबईतील प्रत्येक शाखाध्यक्षांकडून अहवाल मागवला आहे. मुंबईतील प्रत्येक शाखाध्यक्षांना आपापल्या भागातील मतदार यादीचा सखोल अभ्यास करून, त्यातील दुबार नावे, चुकीचे पत्ते किंवा बोगस मतदारांसारखे सर्व घोळ शोधून काढण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. मनसेने १ नोव्हेंबरच्या विराट मोर्चाआधी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील विटनेर येथील शिवदास रामा पाटील वय ३४ वर्षे या तरूणाने रात्री १०वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेतला ही घटना घरच्यांच्या लक्ष्यात आल्यावर त्यांनी १२:३० वाजता जळगाव जिल्हा रुग्णालयात मयत स्थितीत दाखल केले होते .शिवदास पाटील यांच्यावर आज २६ रोजी दुपारी २:३०वाजता विटनेर येथे अंतसंस्कार करण्यात आले. मयत शिवदास पाटील हे आई,पत्नी व दोन मुलांसह राहत होते यांच्याकडे तीन ते चार एकर शेतजमीन असून ते शेती करून आपल्या परीवाराचे पालन पोषण करत होते या वर्षी त्यांनी शेतात कापूस या पिकाची लागवड केली होती मात्र सततच्या पावसामुळे शेतातील कापसाचे पीक खराब झाल्याने ते नैराश्यात होते त्यातुन त्यांनी…

Read More

सातारा : वृत्तसंस्था जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी फरार झालेला पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने शनिवारी रात्री उशिरा शरण आला. तत्पूर्वी दुसरा संशयित प्रशांत बनकरला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. मृत डॉक्टर फलटणला ज्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होती, त्याचा प्रशांत बनकर हा मुलगा आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. डॉक्टर महिलेने आत्महत्येपूर्वीच्या सुसाइड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक बदनेने माझ्यावर ४ वेळा अत्याचार केला, असे म्हटले होते. तो फरार झाला होता. त्याचा शोध सुरू असताना तोच शरण आला. दुसरीकडे या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या चौकशीची मागणी होत आहे. दरम्यान, वडवणी (जि. बीड) तालुक्यातील मूळ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गेल्या  तीन दिवसांपासून काम नसल्याने वेल्डिंगच्या कामावर गेलेला असताना विजेचा धक्का लागून आवेश अली परवेज अली (२१, रा. उस्मानिया पार्क) याचा मृत्यू झाला. आवेश हा एसी, फ्रीज दुरुस्तीचे काम करायचा, मात्र काम नसल्याने तो वेल्डिंगच्या कामावर गेला होता. उस्मानिया पार्क परिसरातील आवेश अली या तरुणाचे रेफ्रिजरेशन या ट्रेडमध्ये आयटीआय झाले. तो नियमित एसी, फ्रीज दुरुस्तीचे कामे करायचा. मात्र, तीन दिवस काम नसल्याने तो वेल्डिंग दुकानावर कामासाठी गेला होता. वेल्डिंगचे काम सुरू असताना दुपारी अचानक त्याचा पाय उघड्या वीज वाहक वायरवर पडला व त्याचा जबर शॉक लागून तो बेशुद्ध झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी घरात सर्व जण झोपलेले असताना प्रीती कमलाकर जाधव (२२, रा. म्हसावद, ता. जळगाव) या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) पहाटे पाच वाजता तालुक्यातील म्हसावद येथे उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समोर आले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील म्हसावद येथे प्रीती जाधव ही तरुणी कुटुंबियांसह राहत होती. गुरुवारी मध्यरात्री सर्वजण झोपलेले असताना तिने राहत्या घरात गळफास घेतला. शुक्रवारी पहाटे पाच वाजता हा प्रकार समोर आला. त्या वेळी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील बसस्थानक रोडवरील क्षेत्र प्रशिक्षण केंद्र (ए.टी.सी.) समोर २२ रोजी दुपारी दोन ते तीन वाजेदरम्यान पाच वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावून मुलीचीप सुटका केली. याबाबत मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. तपासात आरोपी गोरेलाल भगवानसिंग कछवे असल्याचे निष्पन्न झाले. भुसावळ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस उजनी देवस्थान (ता. बोदवड) येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मुलीला सुरक्षितपणे शोधत आई –  वडिलांच्या स्वाधीन केले. आरोपीवर यापूर्वीही…

Read More

आजचे राशीभविष्य दि.२६ ऑक्टोबर २०२५ मेष राशी शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. शेतीच्या कामात प्रगती होईल. वैवाहिक जीवनात आनंदाची सुरुवात होईल. आज तुम्ही काही नवीन सुरुवात केली तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. स्पर्धात्मक क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल. वृषभ राशी गेल्या काही दिवसांपासून आरोग्यामुळे त्रासलेल्यांना आज मोठा दिलासा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला बढतीची चांगली बातमी मिळू शकते. आज तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आज कोणत्याही गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करू नका, अन्यथा तुम्हाला गुंतागुंतीचा सामना करावा लागेल. मिथुन राशी आज तुमच्या कुटुंबातले लोकं तुमची प्रशंसा करतील. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि सुसंवाद वाढेल. सरकारी क्षेत्रातील लोकांशी चांगले संबंध ठेवा आणि…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील नागपूरमध्ये सतराव्या रोजगार मेळाव्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमादरम्यानचा दोन महिला अधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी भारतीय टपाल सेवेतील दोन महिला अधिकारी पंतप्रधान मोदी आणि गडकरींसमोर या कार्यक्रमात एकमेकींसोबत भिडल्या. मात्र कशावरून? तर केवळ एका खुर्चीवरून… नागपूरमध्ये १७ व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींनी ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरी पत्रे वाटली. या कार्यक्रमाला गडकरी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या बाजूला असलेल्या सोप्यावर टपाल सेवेतील दोन महिला अधिकारी बसलेल्या होत्या. मात्र, या सोप्यावर केवळ एकच अधिकारी बसण्याची व्यवस्था होती.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था स्थानिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी  जोरदार तयारी सुरु केली असून आता  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, केंद्र आणि राज्याच्या धर्तीवर देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्याचे ‘मिशन १५० प्लस’ चे लक्ष्य ठेवले आहे. युतीमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून, भाजप १५० हून अधिक जागांवर उमेदवार उतरवण्याची तयारी करत असल्याचे सूत्रांकडून कळते. यावरूनच शिवसेना उद्धाव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी भाजपला उपरोधिक टोला हाणला आहे. त्याचबरोबर त्यांनी भाजप काहीही म्हणत असलं तरी मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसणार असं सांगितलं. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने १५० जागांचे लक्ष्य ठेवले असले तरी, जागावाटपात मित्रपक्ष असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी होवू घातलेल्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाची जोरदार तयारी सुरु असतान आता भाजपने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मोठी रणनिती तयार केली आहे. पक्षाने 150 हून अधिक जागांवर उमेदवार उतरवण्याचे लक्ष्य ठेवले असून, उर्वरित जागांवर शिवसेना शिंदे गटाशी युतीचा फॉर्म्युला तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले आहे. भाजपने मुंबईसाठी 150 जागांवर विजयाचे लक्ष्य ठेवताच, शिंदेंनी मध्यरात्री दिल्लीकडे प्रयाण केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यांच्या दिल्ली भेटीमागे नेमके कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही. शिंदेंची ही भेट आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठीच…

Read More