Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  जळगावमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेत ठाकरे गटासह मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. याबाबत शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी आता बाळासाहेबांची शिवसेना जळगावमध्ये नंबर वन करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमने सामने येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन दिवसापूर्वी भाजपाचे बंडखोर दोन नगरसेवक नगरसेवक व नगरसेविका पुत्र यांनी बाळासाहेबांची शिवसेना यात प्रवेश केला आहे. तसेच ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. जळगावमध्ये गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश झाल्याने पक्षाला बळ मिळाले…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी शहरातील बस स्थानकाजवळ एका चारचाकीमधून सोन्याच्या बांगड्या लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, धरणगाव शहरातील बसस्थानक परिसरात दि २० नोव्हेबर २०२२ रोजीच्या सुमारास इम्रान शरीफ खान (वय ३६) हे आपली चारचाकी एम.एच.१५.ईपी.५००२ घेवून उभे असतांना त्याठिकाणी संशयित आरोपी बिलाल मोहम्मद वलीदद्दीन हे येवून चारचाकी गाडीतून कुणाला काही एक न सांगता चोरीच्या उद्देशाने तब्बल ११२ ग्राम सोन्याच्या बांगड्या एकूण ३ लाख ५६ हजार ९०८ रुपये किमतीच्या चोरून नेल्या प्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोना. उमेश पाटील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  देशात सोने – चांदीच्या दारात मोठ्या प्रमाणात प्रंचड प्रमाणात अस्थिरता दिसून आली होती. तर आठवड्याच्या शेवटी मकर संक्रातीला सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती. ही तेजी या आठवड्यातही कायम दिसतेय. आजसुद्धा सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,200 रुपये तर 24 कॅरेट साठी 56,950 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 729 रूपये आहे. चेन्नई – 58,000 रुपये दिल्ली – 57,100 रुपये हैदराबाद -56,950 रुपये कोलकत्ता – 56,950 रुपये लखनऊ – 56,100 रुपये मुंबई – 56,950 रुपये नागपूर – 56,950 रुपये पूणे – 56,950 रुपये…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरात सोमवारी दुपारी आठवडे बाजार ते शासकीय तांत्रिक महाविद्यालयादरम्यान मद्यधुंद चालकाने भरधाव ट्रक चालवून एसटीसह तीन ते चार दुचाकींना धडक दिली. हा संपूर्ण थरार येथील नागरिकांनी अनुभवला दरम्यान, नागरिकांनी ट्रक चालकाचा पाठलाग करून त्याला चांगलाच चोप दिला. त्यामुळे रस्त्यावर बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. मद्यधुंद अवस्थेत एक चालक ट्रक (एमएच.३४. एव्ही. १४५३) चालवत आठवडे बाजारकडून शिवतीर्थ मैदानाकडे येत होता. या रस्त्यावर त्याने सुरुवातीला रिव्हर्स घेताना एसटीला धडक दिली. त्यानंतर भरधाव ट्रक चालवत तीन ते चार दुचाकींना धडक दिली. काही दुचाकीधारकांनी ट्रक चालकाला शासकीय तांत्रिक महाविद्यालयाजवळ ट्रक अडवून चालकाला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  भुसावळ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कोहुरखेडा फाट्यावर दोन तरूण भरधाव वेगात मोटरसायकल चालवून पुलाच्या भिंतीवर मोटरसायकल आदळल्याने एक तरुण जागीच ठार तर दुसरा उपचारादरम्यान मयत झाल्याची घटना दुपारी घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी सूरज याच्या भावाचा मृत्यू झाला होता. भावाच्या वर्षश्राद्धालाचा दुसऱ्या भावाच्या नवआयुष्यावर संक्रांत आली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, सुरज रामदास तांबे (वय 15, रा.काहुरखेडा), सुनिल विठ्ठल भालेराव (वय 20, रा. वघारी ता. जामनेर) हे दोघे तीन वाजेच्या सुमारास मोटरसायकल क्र. एमएच 19 डी 1600 वरुन काहुरखेडा फाट्यावर भरधाव वेगात मोटरसायकल चालवत असतांना महामार्गावरील भिंतीवर मोटरसायकल आदळल्याने सुरज यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था  अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या करण्यात आल्यानंतर हि हत्या कशी झाली याबाबत पोलिसांना मोठा यश आला आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात ३५ दिवसांपूर्वी आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचं रहस्य उलगडण्यात वर्धा पोलिसांना यश आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर नजीकच्या सातेफळ इथल्या जंगलात आरोपींना शोधण्यात आलं. अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या केली असल्याची बाब समोर आली आहे. तर आधी दगडाने ठेचून हत्या करण्यात आली, त्यानंतर ओळख पटू नये यासाठी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. नागपूर-अमरावती महामार्गावरील तळेगाव श्यामजी पंत इथल्या सत्याग्रही घाटात 35 दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  ‘पठाण’ या चित्रपटावरून अभिनेता शाहरुख खान चांगलाच अडचणीत सापडला होता. आजही हा वाद अद्याप शमला नाही. हा चित्रपट येत्या २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. देशातल्या काही शहरांमध्ये या चित्रपटाला जोरदार विरोध होत आहे. सेन्सॉर बोर्डानेही यातील १० पेक्षा अधिक दृश्यांवर कात्री चालवली आहे. इतकंच नव्हे तर वादग्रस्त ‘बेशर्म रंग’ या गाण्यातूनही काही सीन्स हटवण्यास सांगितले आहेत. या वादादरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘पठाण’ हा शाहरुख खानचा चित्रपट आहे, म्हणून त्यातील दृश्यांवर कात्री चालवली जातेय, असं राऊत म्हणाले. “वाद निर्माण करण्याची गरज नव्हती. अभिनेत्रीने भगव्या रंगाची बिकिनी घातली होती. देशात इतके मोठे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील गेंदालाल मिल परिसरातील २० वर्षीय तरुणाला अनोळखी तीन ते चार जणांनी मारहाण केल्या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेली माहिती अशी की, शहरातील गेंदालाल मिल भागात राहणाऱ्या प्रतिक ईश्वर जाधव(वय २०) या तरुणास दि.१५ जानेवारीच्या रात्री १२.३० वाजेच्या सुमारास तीन अनोळखी तरुणांनी मागील वादाची खुन्नसच्या कारणावरून मारहाण व तरुणाच्या काकाचा मुलगा याला देखील या तीन जणांनी लाकडी दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात तीन संशयित आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार अजितखा तडवी हे करीत आहे.

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  शहरातील एका ठिकाणी दोन ते तीन जणांनी एका २८ वर्षीय तरुणांवर हल्ला करीत त्यांच्या गळ्यावर व पोटावर धारधार शस्त्राने सपासप वार करुन खून केल्याची घटना दि,15 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. ऐन संक्रांतीच्या सणाला खून झाल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हां दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. शहरातील पोदार शाळेजवळ निर्जनस्थळी 28 वर्षीय तरुणावर अशाप्रकारे झालेल्या हल्ल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान खूनामागील नेमके कारण काय आहेे, हे समजून आले नाही. परंतू दोन गटातील वादामुळेच पूर्व वैमन्यसातून खून झाल्याची चर्चा शहरात आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील पवार वाडीतील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील जुना खेडी रोड परिसरातील सुंदरनगरमध्ये तीन बंद घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी याठिकाणाहून हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला असून, याप्रकरणी सायंकाळी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुंदरनगर येथे संदीप रामलाल चौधरी हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. संदीप चौधरी हे पत्नी व मुलांना घेण्यासाठी शनिवारी धरणगाव येथे सासूरवाडीला गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. संदीप चौधरींच्या घरात डल्ला मारल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घराशेजारी राहणारे पंकज…

Read More