धरणगाव (प्रतिनिधी ) – नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन आणि गटनेता विनय भावे यांच्यासह शिवसेनेच्या ६ नगरसेवकांनी त्याचा पाठिंबा माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिला आहे. पालिकेच्या ८ नगरसेवकांनी आपले राजीनामे देत माजी मंत्री गुलाबराव पाटील यांचे नेतृत्व मान्य करून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर विश्वास ठेऊन धरणगाव शहराच्याविकासाला प्राधान्य देऊन पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या ५ आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर धरणगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि नगरपालिकेतील माजी नगरसेवकांनी आपले राजीनामे देऊन गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिंदे गटात सामील होत असल्याचे…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या विवाहितेला घर घेण्याकामी माहेरहून ३ लाख रूपये आणावे यासाठी मारहाण व छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनी येथील माहीर असलेल्या रूपाली प्रशांत पाटील (वय-२४) विवाह चोपडा तालुक्यातील तावसे खुर्द येथील प्रशांत जगन्नाथ पाटील यांच्याशी २ जोनवारी २०१८ रोजी रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती प्रशांत पाटील यांनी पुण्यात घर घेण्यासाठी ३ लाख रुपये माहेरहुन आणावे यासाठी अशी मागणी केली. परंतु विवाहितेने पैसे न आणल्याने रागातून पतीने तिला मारहाण करून छळ करण्यास सुरूवात केली. पैशांसाठी…
धरणगाव प्रतिनिधी । माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी शिवसेना पदाचा राजीनामा देण्याची सुरुवात झाली आहे. राजीनामे देऊन समर्थकांनी शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे आम्ही माजी मंत्री आ. गुलाबरावजी पाटील यांचा खंदे समर्थक असून गुलाबभाऊंनी आमच्या गावासाठी मागितली ती विकासकामे व मदत केलेली आहे. आमच्या सर्व सुखदुःखात माजी मंत्री आ. गुलाबरावजी पाटील, त्यांचे चिरंजीव जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील हे सदैव हजर असतात. त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहे सर्वांनी सांगितले
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिंदे गटात बंडखोर सुरू झाल्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि अनेक आमदारांनी खासदार यांनी आपला राजीनामा दिला आहे. शिवसेनेचा हा सर्वात मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे सरकारच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शिवसेना संकटात अडकली आहे. शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांनी देखील आता राजीनामा दिला आहे. नितीन प्रभाकर पाटील यांनी अगदी दोन ओळीत मजकूर लिहून राजीनामा दिला आहे.तर आणखी काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या मार्गावर आहे. राजेंद्र महाजन यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. मात्र, अजूनही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी कमी झालेल्या दिसत नाही. नितीन प्रभाकर पाटील…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिंदे गटात बंडखोर सुरू झाल्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि अनेक आमदारांनी खासदार यांनी आपला राजीनामा शिवसेनेला दिला आहे. धरणगावात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेनेचा हा सर्वात मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे सरकारच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शिवसेना संकटात अडकली आहे. शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांनी देखील आता राजीनामा दिला आहे. नितीन प्रभाकर पाटील यांनी अगदी दोन ओळीत मजकूर लिहून राजीनामा दिला आहे.तर आणखी काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या मार्गावर आहे. राजेंद्र महाजन यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं…
युवा सेना तालुका प्रमुख चेतन पाटील, युवा सेना विभाग प्रमुख नितीन पाटील यांचा राजीनामा ! लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिंदे गटात बंडखोर सुरू झाल्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि अनेक आमदारांनी खासदार यांनी आपला राजीनामा शिवसेनेला दिला आहे. धरणगावात मोठी खळबळ उडाली आहे. युवासेना तालुका प्रमुख चेतन पाटील, विभाग प्रमुख नितीन प्रभाकर पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचा हा सर्वात मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे सरकारच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शिवसेना संकटात अडकली आहे.नितीन प्रभाकर पाटील यांनी अगदी दोन ओळीत मजकूर लिहून राजीनामा दिला आहे.तर आणखी काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या मार्गावर आहे. राजेंद्र महाजन यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्याचे…
धरणगावात शिवसेनेला धक्का; अन्….दोन ओळीत राजीनामा ! गौरव पाटील प्रतिनिधी :शिंदे गटात बंडखोर सुरू झाल्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि अनेक आमदारांनी खासदार यांनी आपला राजीनामा शिवसेनाला दिला आहे. धरणगावात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते तथा धरणगाव शहरप्रमुख, राजेंद्र महाजन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचा हा सर्वात मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. राजेंद्र महाजन यांनी विष्णू भंगाळे यांना अगदी दोन ओळीत मजकूर लिहून राजीनामा दिला आहे.तर आणखी काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या मार्गावर आहे. राजेंद्र महाजन यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. राजेंद्र महाजन हे शिवसेनेचे एकनिष्ठ पदाधिकारी होते. तर शिंदे गटात सामील होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष…
ओळख पटविण्याचे रामानंदनगर पोलिसांचे आवाहन लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या अनोळखी महिलेचा आज सकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जूनला रोजी भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे अनोळखी महिला बेवारसरीत्या पडलेल्या स्थितीत आढळून आली होती. त्यामुळे महिलेला शासकीय रुग्णालयातून जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आले होते. दरम्यान शनिवारी १६ जुलै रोजी सकाळी ६ वाजता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे, पोलीस कॉन्स्टेबल अजय सपकाळे हे करीत…
धरणगाव प्रतिनिधी । येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. टी एस बिराजदार हे ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले आहेत. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या प्रांगणात सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. २००३ मध्ये महाविद्यालयात राज्यशास्त्र (पॉलिटिक्स) ह्या विषयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले, ते राज्यशास्त्र विषयात पारंगत होते. धरणगाव सारख्या ग्रामीण भागातुन त्यांनी विवीध शाखेतून अनेक विद्यार्थी घडविले. त्यांचे विद्यार्थी आज विविध उच्चपदावर कार्यरत आहेत. यावेळी प्रा.बी.एल खोंडे यांनी डॉ बिराजदार सरांबद्दल गौरवोद्गारपर सांगितले की, प्राचार्य म्हणून कार्य करताना डॉ. टी एस बिराजदार एक कुशल प्रशासक व संघटक म्हणून प्रचलित…
जळगाव प्रतिनिधी । अन्नधान्ये, डाळी, कडधान्ये इत्यादी वस्तूवर लागू केलेले जीएसटी केंद्र सरकारने रद्द करावी, अशी मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना युवासेनेतर्फे देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने २०१७ मध्ये जीएसटी प्रस्तावित असतांना अन्यधान्यासह इतर खाद्य पदार्थ वस्तूंना जीएसटी कक्षाच्या बाहेर ठेवण्यात आले होते. शिवाय वस्तू व्हॅट मधूनही वगळण्यात आल्या होत्या. ह्या सर्व वस्तूंचे उत्पादन देशातील छोटे छोटे शेतकरी करत असतात लहरी निसर्ग व उत्पादित शेतमालाला मिळणारी किंमत याचा मेळ बसवणे कठीण आहे. सुरवातीस फक्त रजिस्टर ब्रँडमधील विक्री होणाऱ्या अन्नधान्ये, डाळी, कडधान्ये इत्यादी वस्तू समाजातील सधन वर्गच वापरतात असे सांगून त्यावर कर आकारणी केली गेली. आता त्यात बदल करून अन्नधान्यासह गूळ,आटा, रवा, मैदा, पोहा, मुरमुरे, डाळी, कडधान्ये, दही, लस्सी, ताक इत्यादी सर्वच…

