Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

संजय राऊतांच्या मैत्री बंगल्यावर ईडीने छापा टाकला आहे. शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे शिवसेनेला पुन्ह अडचणीत वाढ झाली. अश्यात ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर चर्चा करत अर्जुन खोतकरांना सवाल विचारला आहे. अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, तो सुभाष देसाईंसारखा शेळी कधी झाला?”, असं टोला रामदास कदम यांनी लगावला आहे. तसे चइच्छा नसताना शिंदेगटात जावं लागतंय, असल्याचे अर्जुन खोतकर यांनी आपली झालेली कोंडी बोलून दाखवली. कदम त्याबाबत विचारलं आसता सर्वात आधी खोतकरांनी मला फोन केला होता, पण मला असं काही बोलेल नाहीत. हा एवढा…

Read More

जळगाव शहरातील शिवाजीनगर पुलाच्या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. लवकरच वाहतूकी करता हा रस्ता सुरू केला जाणार आहे. शिवाजीनगर पुलाच्या कामाबाबत आता जिल्हाधिकारी तसेच महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष दिले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्‍याम लोही यांनी शुक्रवारी पुलाची पाहणी केली. कामगारांना ताबडतोब पुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे डांबरीकरणाचे कामही आता अंतिम टप्प्यात आलेले असल्याचे सांगण्यात आले. तसेच पुलाच्या कठड्याचे कामही आता पूर्ण होत आहे. पथदिवे लावण्याबाबत आलेल्या निविदा लवकरच उघडून त्याबाबतही आदेश देण्यात येत आहे. त्यामुळे पथदिवे बसविण्याचे कामही सुरू होणार आहे. उपप्रादेशिक…

Read More

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या नांदेड जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतलीयावेळी एका आजीबाईंनी तक्रार मांडताच अजित पवारांनी कपाळावर हात मारला आहे. आता हा किस्सा आहे तरी काय? नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी अजित पवार करत होते. अजित पवार नांदेड जिल्ह्यातील दौऱ्यावर आले असता एका आजीबाईंनी पंतप्रधान आवास योजनेत जिवंत व्यक्तीला मयत दाखवल्याची तक्रार केली. कारोडी गावातील एका आजीबाईनीं प्रधानमंत्री आवास योजनेत त्यांचे पती जिवंत असताना मयत दाखवल्याची तक्रार अजित पवारांकडे केली. ते ऐकताच अजितदादांनी कपाळावर हात मारला आणि आश्चर्य व्यक्त केलं. यावर अजित पवारांनी उपस्थितीत अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली व समस्या सोडवण्याची…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी अजिबात शत्रू मानू नये. त्या माणसांनं उरावर धोंडा ठेवून हा निर्णय घेतला आहे.एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या विरोधात बंड करायला तयार नव्हते. एकनाथ शिंदे कितीवेळा रडलं. शहाजी पाटील यांनी एका मुलाखतीत आमदार हा दावा केला आहे. निर्णय घेण्यासाठी आम्ही ४० ते ४२ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या मोठ दबाव टाकला. त्यानंतर त्यांनी ही निर्णय घेतला, असे आमदार पाटील यांनी या वेळी नमूद केले. शिवसेना ताब्यात घेण्याबाबतच्या वादावरही आमदार पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, आज महाराष्ट्रात चालेला वाद दुर्दैवी आहे. बहुधा एकनाथ शिंदे हा निर्णय घेण्यासाठी तयार होत नव्हते, सूरतमध्ये , गुवाहाटीमध्ये रडलं. काय…

Read More

मुंबईत बोलाताना पेडणेकर यांनी भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आज मुंबईत बोलाताना त्यांनी भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आमच्या महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असे खडे बोल मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्यपाल कोश्यारींना सुनावले आहेत. तर पाठींबा देणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचाही खरपूस समाचार घेतला. नितेश राणेंच्या वक्तव्यावर पेडणेकर म्हणाल्या, जेव्हा नितेश राणे गोधडीत होते तेव्हा त्यांचे वडीलजीएसटीचे चेअरमन होते. इतिहास तपासा, आणि मग बोला असे म्हणत त्यांनी राणेंना फटकारले आहे. राणे पिता-पुत्र ज्या पक्षात जातात त्यांची सुपारी वाजवतात. आधी कॉंग्रसेशी पटलं नाही आणि आता भाजपची…

Read More

जळगाव प्रतिनिधी तुम्ही इंस्टाग्रामचा वापरात असाल तर सावधान. मुंबई आणि इतर परिसरातून २२ हून अधिक महिलांचे अश्‍लील व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करत होता. अनेक तक्रार आल्याने आरोपींचा तपास घेऊन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. महिलिचा लैंगिक छळ आणि ब्लॅकमेलच्या आरोपाखाली महाराष्ट्र पोलिसांनी गुजरातमधील गांधीनगर येथून प्रशांत आदित्य असे एका १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपी इन्स्टाग्रामवरून महिलांचे फोटो काढून त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवायचा आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलांकडे पैशांची मागणी करत असे . आतापर्यंत त्याने सुमारे २२ महिलांना ब्लॅकमेल केल्याची माहिती आहे. महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने आतापर्यंत ४९ महिलांना…

Read More

जळगाव प्रतिनिधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईमध्ये केलेल्या वक्तव्यावर आता विरोधकांकडून राज्यपालांनी या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी म्हणत त्यांनी राजीनामा घ्या अशीही मागणी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘मराठी माणसाला डिवचू नका!’ असे ट्विट केले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शुक्रवारी (२९ जुलै) रोजी मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की, ‘ गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’. या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्‍यक्‍त केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्‍या ट्विटमध्‍ये म्‍हटलं आहे…

Read More

पक्ष संघटन महत्वाचे; पक्षादेश आल्यास विचार करू- सुरेशनाना चौधरी धरणगाव प्रतिनिधी । बंडखोरीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. धरणगाव शहराचे माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी हे जळगाव लोकसभेसाठी आगामी उमेदवार होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. पडतीच्या काळात आपण पक्षासोबत असून पक्ष बांधणीला अधिक प्राधान्य दिल, पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढू अशी प्रतिक्रिया सुरेश चौधरी यांनी दिली. जळगाव लोकसभा मतदार संघात सध्या राजकीय वातावरणात मोठे बदल झाले आहे. शिंदे गट आणि शिवसेना अशी दरार निर्माण झाली आहे. एकीकडे अडचणीत सापडलेल्या शिवसेना पक्षासाठी मोर्चे बांधणीला सुरूवात झाली आहे. दुसरीकडे शहरातील उद्योगपती तथा माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी हे लोकसभेसाठी संभव्य उमेदवार…

Read More

गोव्यातील एका रेस्टॉरंट आणि बारसंदर्भात भाजपच्या स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर अनेक ट्विट्स करण्यात आले होते. काँग्रेसच्या तीन नेत्यांना २४ तासांच्या आत ट्विट हटवण्याचे आदेश आज दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. केंद्रीय मंत्र्यावरील आरोपांवर दिल्ली उच्च न्यायालयानेही नेत्यांना समन्स बजावले. जयराम रमेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसूझा यांना स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात त्यांचे ट्विट हटवून 18 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यास आदेश दिले आहे. अद्याप असे केले नाही उच्च न्यायालयाने म्हटले, तर सोशल मीडिया कंपनी किंवा ट्विटरला ट्विट काढून टाकावे लागतील.”माझी मुलगी १८ वर्षांची असून, महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. ती बार चालवत नाही. राजकारणात नाही,” असे सांगत,…

Read More

जळगाव प्रतिनिधी जळगावात नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून भाडेकरूंमध्ये हाणामारी झाली. त्याचा राग मनात ठेवून दोन बहिणींचा विनयभंग केल्याची प्रकार घडला आहे. याबाबत शनीपेठ्यातील पोलीस ठाण्यात दोन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात दोन बहिणी ह्या भाड्याच्या घरात राहून जीवन जगत होते. त्यांच्या घराच्या शेजारी मनिषा मनोज कोळी आणि मनोज कोळी हे दाम्पत्य राहते. गुरूवार २८ जुलै रोजी सायंकाळी घरात पाणी भरण्याच्या कारणांमुळे दाम्पत्या बरोबर वाद झाला. वाद वाढल्याने हाणामारी झाली. यातील मनोज कोळी याने दोन्ही बहिणींशी धक्काबुक्की करून त्यांचा विनयभंग केला. याबाबत रात्रीच्या वेळी दोन्ही बहिणींनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार…

Read More