Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील सैन्य दलात नोकरीवर असलेल्या जवान सुट्टीवर घरी आलेला असतांना घरातील जीना उतरतांना अचानक चक्कर येऊन पडल्याने या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कांचन नगरात घडली आहे. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील शनिपेठ परिसरात वास्तव्यास असलेले विशाल भरत सैंदाणे (वय-३५) हे भारतीय सैन्य दलात आपले कर्तव्यावर होता. कांचन नगर येथे काही दिवसांपूर्वीच ते सुट्टीवर घरी आलेला होते. १५ मार्च रोजी बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घराच्या पहिला मजल्याच्या जिन्यावरून खाली उतरत असताना विशालला अचानक चक्कर आले. त्यामुळे तो जिन्यावरून खाली कोसळले. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्याला…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील लग्न महत्वाची क्षण असतो अन लग्नाच्या स्टेजवर जर लग्न हुकले तर त्याला खूप मनस्ताप देखील होत असतो. अशीच एक संतापजनक घटना उत्तर एटमध्ये घडली आहे. पहिल्या पत्नीची फसवणूक करून लग्न करत असलेल्या दोन मुलांच्या वडिलाचा भांडाफोड झाला. त्याची पहिली पत्नी आणि तिच्या भावांनी लग्नात येऊन स्टेजवरच गोंधळ घातला. सोबतच नवरदेवाला मारहाणही केली. त्यानंतर नवरीकडील लोकांनी नवरदेव आणि त्याच्या आई-वडिलांना पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करत नवरदेवाला तुरूंगात टाकलं. एटामध्ये दुसरं लग्न करण्यासाठी आलेला कपिंजल यादव याचं लग्न श्वेता यादवसोबत 2012 मध्ये झालं होतं. श्वेताच्या वडिलांनी लग्नात भरपूर पैसा खर्च केला होता आणि…

Read More

प्रत्येकाच्या जेवणातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ…जेवणात जरा तरी मीठ कमी झालं तर जेवण बैचव लागतं. जेवणात मीठ कमी झालं तर आपण वरुन मीठ घेतो. काही लोकांना तर जेवण्याची चव न घेतातच त्या पदार्थावर आधीच मीठ घालतो. लहानपणापासून अनेकांनी हे वाक्य ऐकलं असेल अरे जास्त मीठ खाऊ नकोस रक्ताचं पाणी होतं. मिठाने जेवणाची चव तर वाढतेच शिवाय योग्य प्रमाणात मीठ खाल्ल्यास आपलं शरीर निरोगी राहतं. पण हेच मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास आपल्या शरीरावर दृष्परिणाम होतात. हे दृष्परिणाम ऐकून तुम्हाला धक्का बसेल. रक्तदाब वाढण्याचा धोका! जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका निर्माण होतो. रक्तदाबामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. उच्च रक्तदाबामुळे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ग्रामीण रस्त्यांच्या विकासाला अधिक गती देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजना’ सुरु केली आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर या योजनेची आखणी करण्यात आली आहे. या योजनेतून राज्यातील वाड्या, वस्त्या, गावांना रस्ते बांधून देण्याबरोबरच सध्या अस्तित्वात असलेल्या व दुरवस्था झालेल्या ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाला असून, दुसरा टप्प्यालाही मान्यता मिळालेली आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात 75 किमीच्या रस्त्यांसाठी 66 कोटी 86 लक्ष व देखभाल दुरुस्तीसाठी 3 कोटी…

Read More

सोशल मीडियाच्या दुनियेत जर तुम्ही ॲक्टिव्ह असाल तर तुम्ही एकापेक्षा एक भन्नाट डान्स व्हिडिओ पाहिले असतील. जे आपण फक्त पाहतच नाही तर एकमेकांशी शेअरही करतो. हे व्हिडिओ पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. त्यामुळे या क्लिप्स इतरांपेक्षा जास्त वेगाने व्हायरल होतात. सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे. जिथे एका मुलीने पिवळ्या साडीत डान्स करून धुमाकूळ घातलाय. तसं पाहिलं तर आजच्या काळात ज्यांना आपलं कौशल्य सगळ्यांना दाखवायचं आहे, त्यांच्यासाठी इंटरनेट वरदान ठरलं आहे. इथे असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत ज्यांनी कलाकारांना अगदी खालपासून वरपर्यंत पोहचवलंय. लोक आता आपली प्रतिभा अशा अशा लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होतात जिथे त्यांना कधी प्रवेश नव्हता. पण जेव्हा पासून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील काही परिसरात हवामानाच्या बदलामुळे सध्या उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभवत येत आहे. सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे. विदर्भात काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर पाऊस आणि गारपीटचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतं आहे. अशातच सोशल मीडियावर ढगफुटीचा एक व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. https://www.instagram.com/reel/CpxPKLWDgiR/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading हा व्हिडीओ पाहून जणू आकाशातून धबधबा कोसळतोय असं वाटतंय. हा निसर्गाचा अद्भूत नजारा सोशल मीडियावर प्रत्येकाच्या नजरा खिळवून ठेवत आहे. या निसर्गातील चमत्काराचा आनंद इथे आलेले प्रत्येक पर्यटक घेताना दिसतं होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने यंदाच्य महिला दिनानिमित महिलांसाठी राज्यातील ‘महिला सन्मान योजना’ जाहीर केली होती. त्यामुळे राज्यातील महिलांना कुठल्याही गावी प्रवास करण्यासाठी आता बसमध्ये ५० टक्के सवलत मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना आज शुक्रवारपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर ‘महिला सन्मान योजना’ म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे. सध्या १२ वर्षांखालील मुलींना आणि ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ महिलांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत * ७५ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ महिलांना १०० टक्के सवलत दिली जाते *…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  गेल्या दोन दिवसापूर्वी जळगाव जिल्हात सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळ आले असल्याने या वादळात ३५ वर्षीय तरून घरी जात असतांना एका ठिकाणी अंगावर झाडाची फांदी पडून त्याचा मृत्यू झाल्याची दूर्देवी घटना घडली आहे. मिळालेली माहिती अशी कि, अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील संजय सागर धनगर (वय 35) हा तरूण 15 मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास निभोरा येथे घरी येत असतांना जळोद ते अमळगाव च्या मध्ये वादळात त्यांच्या अंगावर झाडाची मोठी जाड फांदी पडून त्याचा मृत्यू झाल्याची दूर्देवी घटना घडली. झाडाची फांदी पउून जखमी झालेल्या संजय यास अमळगाव ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून अमळनेरला डाँ अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात हलविण्यात…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  अमळनेर पोलीस स्थानकाचा पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पदभार घेतल्यापासून अवघ्या तीन महिन्यांतच शहरात ‘गुन्हेगार वॉश आउट’ मोहीम राबवण्यात येत आहे. तिसरी एमपीडीए कारवाई करण्यात आली असून, विशाल सोनवणे (२७) याला स्थानबद्ध करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे. दादू धोबी, शुभम देशमुख या सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कारवाई केल्यानंतर तब्बल १३ गुन्हे दाखल असलेल्या विशाल सोनवणे याच्यावरही एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार व अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी गुन्हेगार ‘वॉश आउट’ मोहीम राबवणे सुरू केले. डीवायएसपी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी मोटरसायकल चोरी, विनयभंग,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरात गेल्या काही महिन्यापासून चारचाकीसह दुचाकी सुसाट चोरल्या जात आहे. अनेक सार्वजनिक ठिकाणाहून दुचाकीसह चारचाकी चोरीस जात असले तरी पोलीस प्रशासनाकडून कुठलेही कठोर पावले उचलले जात नाही. शहरातील एका परिसरातून चारचाकी चोरीस गेली होती. या प्रकारणी एमआयडीसी पोलिसांनी नुकतेच धारावी येथील एका चोरट्यास अटक केली आहे. शहरातील अयोध्या नगरातील बबनराव थोरवे यांची कार लांबविणाऱ्या अब्दुल रहेमान शहाबुद्दीन शेख (३७, रा.धारावी झोपडपट्टी, मुंबई) या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी नागपूर येथून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली कार हस्तगत केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.बबनराव थोरवे यांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता घरासमोर त्यांच्या…

Read More