जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी तरुणाच्या हातातील मोबाईल लांबवला. ही जळगाव शहरातील हॉटेल कमल पॅराडाईज समोरील रोडवर जानेवारी महिन्यात घडली होती मात्र तब्बल चार महिन्यानंतर तरुणाने तक्रार दिल्यावरून मंगळवार, 23 मे रोजी दुपारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर तालुक्यातील म्हैसवाडी येथील १८ वर्षीय तरूण जयेश प्रकाश राणे हा जळगाव शहरात शिक्षणानिमित्त रहायला आहे. ११ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जयेश हा जळगाव भुसावळ रोडवरील हॉटेल कमल पॅराडाईज समोरील रोडवरून मोबाईलवर बोलत पायी जात असताना त्याच्या मागून दोन अज्ञात चोरटे दुचाकीवरून आले व काही कळण्याआत त्यांनी जयेशच्या हातातील 13 हजार रूपये…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील चमगाव रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास एक ट्रक खताने भरलेला कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार घटनास्थळी पोहचले असता. ट्रकचा चालक क्लीनर फरार होण्यात यशस्वी झाल आहे. त्यामुळे धरणगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार , तालुक्यातील चमगाव रस्त्यावर आज सकाळी ट्रक (एमएच १८, बीजी ५८०३) मधून एका पिकअप व्हॅनमध्ये खताची गोणी भरली जात असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्याना मिळून आली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता त्या गाडीचा चालकासह क्लीनर फरार होण्यात यशस्वी झाला होता त्यांनी त्यानंतर त्यांनी पिकअप वरील चालकाला खतांची गोणी कोणत्या शेतकऱ्याकडे घेऊन जात असल्याचे विचारले असता, त्याला काहीही सांगता आले…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील चमगाव रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास एक ट्रक खताने भरलेला भाजप तालुकाध्यक्ष यांनी पकडला त्यानंतर कृषी विभागाला घटनास्थळी पाचारण केल्यानंतर त्यांनी हा ट्रक लागलीच धरणगाव पोलिस स्थानकात आणण्यात आला होता. त्यामुळे धरणगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार , तालुक्यातील चमगाव रस्त्यावर आज सकाळी ट्रक (एमएच १८, बीजी ५८०३) मधून एका पिकअप व्हॅनमध्ये खताची गोणी भरली जात असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष निर्दोष पवार यांना मिळाली असतान त्यांनी घटना स्थळी जावून विचारपूस केली असता या गाडीतील चालक व एक व्यक्ती फरार होवून गेला आहे. त्यानंतर त्यांनी लागलीच धरणगाव कृषी विभागाचे श्री. चव्हाण यांना फोन करून बोलविले असता…
जळगाव : प्रतिनिधी जळगावात दहा दिवसांवर मुलाचे लग्न येवून ठेपल्याने नातेवाईकांसह ऑफिसातील अधिकार्यांसह कर्मचार्यांना लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या गस सोसायटीतील प्रशासन अधिकारी महेंद्र रामा मोरे (वय -57, रा. जीवननगर) यांचा एरंडोल येथे कार्यालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे लग्नाच्या घरात शोककळा पसरली आहे. ज्या घरातून येत्या दहा दिवसात लग्नाची वरात निघणार होती त्याच ठिकाणाहून आता वडिलांची दुर्देवी अंत्ययात्रा निघणार आहे. शहरातील जीवन नगरात ग. स. सोसायटीचे प्रशासन अधिकारी महेंद्र रामा मोरे (वय 57) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचा मोठा मुलगा विक्रांत याचे दि. 1 जून रोजी विवाह सोळहा होणार आहे. विवाह…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहर पोलिस स्टेशनमधील पथक दि. २२ रोजी बामोशी बाबांच्या दर्गा परिसरात संशयित आरोपींची तपासणी करत असताना एक युवक अल्पवयीन मुलीसोबत आढळून आला. तो तडीपार असलेला गुन्हेगार असून त्याने मुलीला पळवल्याचे समोर आले. अमोल ऊर्फ भावड्या दिलीप वाघ (वय २४ रा. राजापूर, ता. येवला, जि. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. त्याला येवला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दर्गा परिसरात संशयितांची तपासणी करीत असताना एक युवक एका अल्पवयीन मुलीसोबत मिळून आला. युवकावर संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर प्रकार उघडकीस आला. येवला तालुका पोलिस स्टेशन जि. नाशिक येथे संपर्क साधला. त्यावेळी त्याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून आणल्याचे समोर…
जळगाव : प्रतिनिधी अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील चार वेळा हद्दपार झालेला सराईत गुन्हेगार काजल उर्फ रशीद शेख (वय ३७) याच्यावर पोलिसांनी एमपीडीए कारवाई करून पहाटेच अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवाना केले आहे. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी पदभार घेताच पाच महिन्यात चार सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कारवाई झाली आहे. काजल उर्फ रशीद शेख हा सराईत गुन्हेगार समजला जात होता. चार वेळा हद्दपार, पाच वेळा प्रतिबंधात्मक कारवाई सह त्याच्यावर जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, धारदार शस्त्र, बंदुकीचा वापर, स्फोटक पदार्थ बाळगणे, जातीयवादीगुन्हे करणे, दंगल माजवणे, शासकीय कामात अडथळे निर्माण करणे, तसेच आदेशाचे पालन न करणे, जुगार, धमकावणे असे विविध प्रकारचे २७ गुन्हे दाखल…
जळगाव : प्रतिनिधी रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते घट्ट असते. मात्र, जामनेर तालुक्यातील एका गावात मैत्रीच्या नात्याला काळिमा फासला आहे. जिवलग मित्राच्या पत्नीलाच प्रेमात अडकवले आणि ही महिला मुले, पती, सासू-सासरे व आई- वडीलांना सोडून रफूचक्कर झाली. या घटनेची परिसरात एकच चर्चा होत आहे. बोदवड तालुक्यातील माहेर असलेल्या पंचवीस वर्षीय तरुणीचे लग्न जामनेर तालुक्यातील एका गावातील तरुणासोबत झाले. संसार गाडा सुरू असताना त्यावर दोन फुले उमलली एक सहा वर्षे तर दसरा चार वर्षांचा आहे. संसार सुखाचा सुरू असताना मित्राने घात केला. जिवलग मित्र असल्याने घरी येणे-जाणे होतेच त्या मित्राने मित्राच्या पत्नीलाच प्रेमाच्या जाळ्यात ओढले, ती माहेरी आली यानंतर माहेरहून अचानक मुलांना…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका ५५ वर्षीय इसमाने दि २३ रोजी धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना असोदा रेल्वेगेटजवळ घडली आहे. शेतीच्या हिस्से वाटणीवरुन भावंडांमध्ये वाद सुरु होता. चार भावंडांनी शेतीची वाटणी केली मात्र एकाला मात्र हिस्सा दिला नाही. त्याच कारणावरुन संजय सपकाळे (वय-55, रा. कुवरखेडा ता.जि. जळगाव ह.मु. कासमवाडी जळगाव) यांनी आत्महत्येपुर्वी सपकाळे यांनी आपल्या शालकाला फोन करुन आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांसह नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. यावेळी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कासमवाडीत संजय सपकाळे हे पत्नी व मुलीसोबत रहायला असून ते…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील ४ बड्या अधिकारीची सोमवारी उशिरा पोलीस उपअधीक्षक तथा सहाय्यक पोलीस आयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असून जिल्ह्यामध्ये तीन अधिकारी नव्याने येणार आहेत. सोमवारी काढण्यात आलेल्या बदल्यांच्या आदेशामुळे राज्यभरातील १०० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहेत. यांना तातडीने रुजू होण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहे. बदल्यानमध्ये जळगावचे डीवायएसपी संदीप गावित यांची पाचोरा विभागात बदली करण्यात आली आहे. राकेश जाधव यांची अमळनेर येथून जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी भास्कर डेरे यांची पिंपरी चिंचवडच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे तर…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील ठाकरे व भाजप मध्ये सुरु असलेले वाक्ययुद्ध पुन्हा एकदा सुरु झाले आहे. नुकतेच त्र्यंबकेश्वर मंदिरातील महाद्वारासमोर धूप दाखविण्याचं प्रकरण समोर आलं. त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मंदिरात जात महाआरती करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्रंबकेश्वर मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नितेश राणेंच्या दौऱ्या पूर्वी त्रंबकेश्वरमध्ये मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. तिथे बोलताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केलीय. संजय राऊत टेबल पत्रकार आहेत. त्यांना किती माहिती आहे, याची मला शंका आहे. नवीन संसद इमारतीला तेव्हाच सगळ्यांनी मान्यता दिली आहे. तुझ्या मालकाने नवीन मातोश्री का बांधली? देशासाठी नवीन इमारत बांधली आहे. अडीच…

