Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  शिंदे गटावर मागील काही दिवसात कडाडून टीका करणारे शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. शिवसेनेतल्या बंडानंतर त्यांनी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांनी एकत्र येण्याची मागणी केली होती. तसंच आपण त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सांगितलं होतं. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या शिंदे गटातल्या प्रवेशाची चर्चा सुरू आहे आणि आता त्यालाच हवा देणारी आणखी एक घटना होत आहे. दीपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. आज सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही भेट होणार आहे. काही दिवसांपूर्वीही सय्यद शिंदेंना भेटल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्या शिंदे गटातल्या प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र त्यावेळी त्यांनी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांना बेताल वक्तव्य करणे चांगलेच महागात पडत आहे, राज्यभरात आंदोलन झाले असतानाचा दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या विषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडा असे आवाहन करत, कपडे फाडणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा राष्ट्रवादीच्या एका महिला पदाधिकाऱ्याने केली आहे. जालना येथील राष्ट्रवादीच्या असंघटित कामगार विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षा रेखा तौर यांनी ही घोषणा केलीय. शिंदे गटावर ‘पन्नास खोके’ असा सतत होत असलेल्या आरोपाला उत्तर देतांना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गलिच्छ भाषेत टीका केली होती. सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. अब्दुल सत्तार यांच्या मुंबई आणि औरंगाबाद…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील तरुणांना शिंदे सरकारने पोलीस भरतीची घोषणा केली होती परंतु स्थगित झाल्याने राज्यातील अनेक वृत्तपत्रांतून यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता सुमारे 18 हजार331 पदांवरील पोलीस भरती सुरू होणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली आहे. 9 नोव्हेंबरपासूनच पोलीस भरतीसाठी उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यानंतर आधी शारीरीक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा अर्ज भरला, अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का, असा प्रश्न होता. गृहविभागाने या उमेदवारांकरिता मोठा निर्णय घेतला आहे. या उमेदवारांना पोलीस भरतीची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनातील ऐतिहासिक घटनांवर आधारित दिग्दर्शक व लेखक अभिजित देशपांडे यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ” हर हर महादेव ” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे . जळगावातील आयनॉक्स थिएटरमध्ये मध्ये हर हर महादेव हा चित्रपट आज प्रदर्शित होणार होता पण तत्पूर्वी थिएटरच्या मॅनेजर यांच्याशी चर्चा करून त्यांना चित्रटातील आक्षेपार्ह घटनांची कल्पना देण्यात आली व चित्रपट प्रदर्शित करू नका अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव महानगरच्या वतीने करण्यात आली . थिएटरच्या मॅनेजर यांनी विनंती मान्य करत सदर चित्रपट या थिएटर मध्ये प्रदर्शित करण्यात येणार नाही याविषयी आश्वासन दिले व आज पेक्षकांनी काढलेल्या तिकिटांची रक्कम त्यांना…

Read More

औरंगाबाद : वृत्तसंस्था  राज्यात मूळ शिवसेना आमचीच म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यभर ढोल वाजविले असतांना दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या सभेला जनतेसह शिवसैनिकानी हजेरी लावली नसल्याची चर्चा राज्यभर सुरु झाली आहे. या सभेनंतर चर्चा रंगली ती म्हणजे गर्दीची. कोणाच्या भाषणाला जनतेने किती हजेरी लावली याने अनेक तर्क वितर्क सध्या लावण्यात येत आहेत. दरम्यान, श्रीकांत शिंदे यांच्या भाषणात गर्दी नसल्याने खुर्च्या उचलाव्या लागल्या असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्यामुळे चौफेर टीका होत असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच चर्चेत आले आहेत. सत्तार यांच्या मतदारसंघात काल श्रीकांत शिंदे यांची सभा होती. या सभेला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलाबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यामुळे राज्यभर राष्ट्रवादीने आंदोलन तीव्र केली होती तर आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री सत्तार याने कान टोचले आहे पण राजीनाम्या बाबत तूर्त मौन बाळगल्याचे चित्र दिसत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खूप खाली चालली आहे, असे म्हणत अखेर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तारांचे कान टोचले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नये. सत्तारांनी केलेले वक्तव्य अतिशय चुकीचे आहे. आम्ही या वक्तव्याचा विरोधच करु. राजकारणात आचारसंहिता पाळायलाच हवी. ही आचारसंहिता ज्याप्रमाणे आम्हाला लागू आहे, त्याप्रमाणे ही आचारसंहिता विरोधकांनाही लागू आहे. फडणवीस म्हणाले, अब्दुल सत्तारांच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ते असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने आता थेट रस्ते वाहतूक मंत्र्यांनीच खराब रस्त्यांमुळे त्रस्त झालेल्या जनतेची माफी मागितली. जाहीर सभेमध्ये गडकरींनी लोकांची माफी मागितली असून जुना करार रद्द करून नव्याने निविदा काढण्याचे निर्देश दिले आहेत. नितीन गडकरी मध्य प्रदेश दौऱ्यावर होते. त्यावेळी गडकरी यांनी खराब रस्त्याबद्दल माफी मागितली. नितीन गडकरी म्हणाले, “400 कोटी रुपये खर्चून बारेला ते मांडला या दरम्यान बांधण्यात येत असलेल्या 63 किमीचा टू लेन रोडवरील कामांबाबत मी समाधानी नाही. प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. जुनं काम दुरुस्त करून नवीन निविदा मागवल्या आहेत. हा रस्ता लवकरात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  मुंबईतील मंत्री सत्तार यांच्या घराबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं, यावेळी सत्तारांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली होती. हे आंदोलन करणं आता या पदाधिकऱ्यांना भोवलं आहे, कारण त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. https://twitter.com/ANI/status/1589881703052763136?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1589881703052763136%7Ctwgr%5E7123d17b06de3c3680538481df2e471d8775bb6c%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmumbai%2Fabdul-sattar-controversy-office-bearers-of-ncp-including-vidya-chavan-in-trouble-filed-a-case-aau85 गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये विद्या चव्हाण, अदिती नलावडे, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रमुख मेहबुब शेख यांच्यासह १५ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांच्या घरासमोर आंदोलन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. बेकायदा गर्दी जमवल्याप्रकरणी भादंवि कलम १४३सह इतर अनेक कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Read More

आपण नेहमीच व्यायाम करीत असाल पण हिवाळ्यात जरा वेगळा व्यायाम कराल तर तो तुम्हाला फायदेशीर ठेवेळ या थंडीच्या वातावरणात आपण सर्वजण स्वतःला उबदार ठेवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करतो. हिवाळ्यात तंदुरुस्त आणि उबदार राहण्यासाठी हिवाळ्यासाठी योग करण्यापेक्षा उत्तम पर्याय कोणताच नाही. योग हा फिटनेस आणि सरावाचा एक प्रकार आहे. ज्याचे मन, शरीर आणि आत्म्यासाठी अनेक फायदे आहेत. योग हा केवळ वजन कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग नाही, तर हे उपचार करण्याचे एक विज्ञान आहे. योगासने घरच्या घरी प्रभावीपणे करता येतात. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच चार योगासनांबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला हिवाळ्यात नैसर्गिकरित्या उबदार ठेवतील तसेच तुम्हाला फिट ठेवतील. हिवाळ्यात उबदार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात नुकताच रिलीज झालेला ‘हर हर महादेव’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचा बहुचर्चित हर हर महादेव या चित्रपटावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. काल पुणे आणि मुंबईतील काही थिएटरमध्ये हा चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले. चित्रपट आणि त्याच्यावरुन सुरु झालेला वाद यावरुन आता राजकीय वाद सुरु झाला आहे. यासगळ्यात मनसे आणि राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्यात लढा सुरु झाला होता. अखेर त्या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मोठा आदेश दिला आहे. त्यांनी हर हर महादेव या चित्रपटाबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देण्याचे आदेश दिले आहेत. ठाकरेंनी आपल्या सर्व प्रवक्त्यांना या चित्रपटाबाबत काहीही बोलू…

Read More