Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पंतप्रधान नरेंद्रजी मोदी  यांच्या कोरोना मुक्त भारत अभियानास गती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने लसीकरण शिबीर तिळवण तेली समाज मंदिर,तेली तलाव जवळ,धरणगाव येथे आयोजित केले होते.या शिबिराचे रामकृष्ण भगवान महाजन(माळी समाज अध्यक्ष),.भिका राजाराम चौधरी(चौधरी समाज माजीअध्यक्ष),.पांडुरंग माणिक मराठे(मराठे समाज अध्यक्ष),पुरुषोत्तम विष्णुसा सुतारे(स.क्षत्रिय समाज अध्यक्ष),.भिमराज अर्जुन पाटील(पाटील समाज अध्यक्ष),हरिश्चंद्र भगवान भावसार(भावसार समाज अध्यक्ष),सागर कासार(कासार समाज सचिव ) इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर सर्व समाज बांधवांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करण्यात आले. तसेच शिबिराच्या उदघाटनास आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सुनिल भाऊ चौधरी मित्रपरीवाराने सत्कार केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर ठाकरे यांनी केले.यावेळी प्रमुख मान्यवर भाजप जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील,जेष्ठ नेते सुभाष…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ तालुक्यातील किन्ही येथे पावसामुळे घराचे नुकसान झाल्याने उघड्यावर आलेल्या कुटुंबाला जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांनी स्वतः आर्थिक मदतीचा हात दिला असून प्रशासनाला देखील सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांनी दिलेल्या आधारामुळे रस्त्यावर आलेल्या या कुटुंबाला जगण्याचा आधार मिळाला आहे. याबाबत माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील बाळू चावदस कोळी यांच्या घराची भिंत कोसळली. त्यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले. या घरातील कर्ता पुरुष बाळू कोळी हे असाध्य रोगाने त्रस्त असून त्यांची पत्नी दिव्यांग आहे. हे कुटुंब अत्यंत गरीब असून त्यांची हलाखीची परिस्थिती…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चाळीसगाव तालुक्यातील गोरखपूर तांडा येथील २५ वर्षीय तरूण हा शेतात जात असतांना डोंगरी नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. बेपत्ता झालेल्या तरूणाचा शोध कार्य प्रशासनाकडून केले जात आहे. याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील गोरखपूर तांडा येथील सोमनाथ रामजी राठोड (वय- २५) हा तरूण सकाळी सुमारास शेतात गेलेला असताना गावालगत असलेल्या डोंगरी नदीच्या पात्रात वाहून गेल्याची घटना आज बुधवारी २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सोमनाथ रामजी राठोड या तरूणाचा…

Read More

जिल्हाधिकारी अभिजित राऊत लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्ह्यातील गावे, वस्ती आणि रस्त्यांची नावे जातीवाचक असल्यास ती बदलून अशी सर्व गावे, वस्ती आणि रस्त्यांना महापुरुष व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. सामाजिक न्याय विभागाने जातीवाचक नावे बदलण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गठित जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी बैठकीस उपस्थित होते. जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: गिरणा धरण आज दि. 29 रोजी दुपारी 11 वाजे पर्यंत 90 टक्के भरले असून, वरून येणार पुराच्या पाण्याचं येवा बघता आज दुपारनंतर धरण पूर्ण भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीचे पुराचे पाणी खालच्या बाजूस गिरणा नदीत सोडण्यात येईल, तरी नदी काठावरील नागरिकांनी नदीत जाऊ नये, तसेच गुरे ढोरे नदीजवळ नेऊ नयेत ,पुराचे पाणी 20ते 25 हजार cusecs सोडण्याची शक्यता आहे, या आधी मन्याड धरणातून 19हजार cusecs पाणी गिरणा नदीत चालू आहे, तरी सर्व नागरिकांनी सावध रहावे असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव तालुक्यातील कंडारी बु १४ वित्त योजने अंर्तगत झालेली सर्व काम हे कागदोपत्री झालेली असुन,वित्त योजने अंतर्गत आलेल्या पैश्याचा कुठल्याही प्रकारचे काम आमच्या ग्रामपंचायतीत झालेले नाही गावातील मजूर झालेली घरकुले सुद्धा गावात दिसत नाही ग्रामपंचायतीला आलेला सामान देखील गहाळ आहे. याबाबत सरपंच, प्र, सरपंच व ग्रामवसेक याच्यावर कठोर कार्यवाही होऊन याच्याकडून सदर कामकाज तपासून व झालेल्या भ्रष्टाचारांची चौकशी व्हावी व संबधीत लोकांनकडून ग्रामपंचायतीचे झालेल्या नुकसान भरपाई वसुल करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य मुसा सरोवर पटेल, दगा रहेमान पटेल यांनी जिल्हाधिकारी ,मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. जळगांव.,गटविकास अधिकारी पंचायत समिती, धरणगांव. याना लेखी निवेदनातून केली आहे. दगा पटेल व…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव तालुक्यात आलेल्या पंचायत राज समितिला पावसा अभावी व झुरखेडा गावात जाता आले नसल्याने धरणगाव पंचायत समिती येथे झालेल्या सभेत  झुरखेडा गावातील विविध विकास कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार सुरेशआप्पा पवार (पाटील) यांनी मांडला. याची पंचायत राज च्या समितीने दाखल घेतली आहे. याबाबत माहिती अशी की, गावातील ग्रामपंचायत मार्फत केलेल्या काम व त्यावरील खर्च, शौचालयात केलेला भ्रष्टाचार,१४ वा वित्त आयोगाच्या पैश्याची अफरातफर, मागील ग्रामसेवक यांचेकडून दप्तर गहाळ कसे झाले, दलित वस्तीत व गावातील वस्तीत केलेल्या निकृष्ट कोक्रेटिकरण याची चौकशी,भूमीगत गटार यामध्ये केलेले निकृष्ट दर्जाचे गावात केलेली कामे,गावात बांधलेल्या जिममधील सामानच गायब होणे, चौकशी,लेखा परीक्षण अहवाल,अपंग व्यक्तीसाठी किती निधी खर्च…

Read More

प्रतिनिधी:(प्रवीण पाटील) वाकडी येथे स्वर्गीय राजु भाऊ वाघ यांच्या धर्मपत्नी श्रीमती राधाबाई वाघ सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मार्फत भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. व गावातील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्या असेही आव्हानकरण्यातआले आहे.म्हसावद येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकी अधिकारी डॉ.सागर वनाशिककर व डॉ.प्रशांत गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद येथील उपकेंद्र आरोग्य सेविका वर्षा लढे, आरोग्य सेवक पि.एम.गढरी व आशा सेविका सौ.आशाबाई ईश्वर पाटील हे सर्व कर्मचारी काम करतील यांना ग्रामपंचायत उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य हे सहकार्य करीत आहे. लसीकरण यशस्वी व्हावे यासाठी बबन राजु वाघ , ईश्वर पाटील, प्रविण पाटील,राजु मोरे व रतिलाल सोनवणे हे मेहनत घेत आहेत सदर लसीकरण हे वाकडी…

Read More

प्रतिनिधी (अमोल पाटील) पाळधी येथे  लांब पल्याच्या गाड्या थांबविण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पाटीॅच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतिने  विभागीय नियंत्रक याना दिले.धरणगाव तालुक्यातील पाळधी  येथे नाशिक धुळे सुरत व अकोला शेगांव नागपुर कडे जाणार्‍या लाब पल्यांच्या बसेस पाळधी येथिल बायपास च्या पुढील प्रिटीग प्रेस जवळ दोन्ही बाजुचा बसेस यांना थांबा मिळण्यांसाठी  रा.काॅ.पाटीॅ.सामाजिक न्याय विभागाचे जळगांव जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांचा निवेदनाद्वारे शिष्टमंडळाने विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना केली या वेळी अशोकभाऊ लाडवंजारी अशोक आप्पा सोणवने सुनिल माळी यांनि भेट घेऊन दिली.यावेळी जळगांव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यानी तात्काळ प्रश्न मागीॅ लावण्यांचे आश्वासन दिले.

Read More

प्रतिनिधी(लक्ष्मण पाटील) येथील पष्टाणे खु. गावात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाच्या निमित्ताने “कवयित्री बहिणाबाई चौधरी ग्राम वाचनकट्टा” चे उदघाटन २८ रोजी करण्यात आले.प्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांच्या हस्ते आणि डॉ. के. एम.पाटील, एन. एस. एस. चे विभागीय समन्वयक डॉ. एस. बी. शिंगाणे सरपंच शिवाजी देवचंद भिल, माजी सरपंच किशोर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. वाचन म्हणजे केवळ पुस्तकं वाचन नाही तर आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असणारे साधन असल्याचे प्रतिपादन प्रा. आंधळे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. सदर ग्राम…

Read More