• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ईडी ,सीबीआयचा केंद्राकडून गैरवापर — ना जयंत पाटील

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 4, 2021
in चाळीसगाव, जळगाव, राजकारण, सामाजिक
0
ईडी ,सीबीआयचा केंद्राकडून गैरवापर — ना जयंत पाटील

लाईव्ह महाराष्ट्र: केंद्र सरकार व सीबीआय च्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे कोणतीही चूक नसताना त्यांच्यामागे व त्यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न करीत आहे हा त्यातीलच एक भाग आह. विरोधकांवर दबाव तंत्र निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ईडीचा वापर करीत आहे. एकनाथराव खडसे याच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे. असे प्रतिपादन चाळीसगाव येथे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आले असता  पत्रकारांशी बोलताना  सांगितले .

चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव  तालुक्यात  ३० व ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे  ३८ गावांना जबर फटका बसला आहे. यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. तर कन्नड घाटातील वाहतूक अजून देखील सुरळीत झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून पंचनामे योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना नामदार जयंत पाटील यांनी दिले आहेत
जळगाव शहरातील नदी मध्ये अतिक्रमण व सुशोभीकरणाच्या नावाखाली जे अतिरिक्त बांधकाम झाले आहे ते काढण्याचे आदेश नामदार जयंत पाटील यांनी दिले असून गावात व शहरात नदीकाठावर संरक्षण भिंती बांधण्याचे आदेशित यांनी दिले आहे
यावेळी  पाहणी करण्याआधी पत्रकारांशी बोलतांना ना. जयंत पाटील म्हणाले की, ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ईडी या देशात विरुद्ध बाजूने सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. जाचक त्रास देण्याचा प्रयत्न   केंद्राच्या या एजन्सी करत आहेत हे जगजाहीर आहे. कोणाची चूक नुसताना बदनाम केलं जात आहे. हा विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव आहे, असं सांगतानाच खडसे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभा आहे, असं पाटील यांनी सांगितलं.  जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणावर केलेल्या भाष्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमची भूमिका हीच की महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था होण्याच्या आधी ओबीसींचा प्रश्न सुटला पाहिजे. आमची बैठक झाली आहे. त्यामुळे वेगळी चर्चा करण्याची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच१२ सदस्यांच्या नियुक्तीचा राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा. राज्यपाल लवकर निर्णय घेत नसल्याने लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Previous Post

‘वेड लागले’ गाण्यातून ‘प्रविण लाड आणि पायल राऊत’ यांची जबरदस्त एन्ट्री

Next Post

विद्यापीठातर्फे चाळीसगावात “आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शिबिराला प्रारंभ

Next Post
विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाला १ सप्टेंबरपासून प्रारंभ

विद्यापीठातर्फे चाळीसगावात "आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शिबिराला प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group