Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यातील २९ शेतमजुरांना विषबाधा
    क्राईम

    जिल्ह्यातील २९ शेतमजुरांना विषबाधा

    editor deskBy editor deskDecember 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी

    तालुक्यातील शिवरे येथील २९ शेतमजुरांना शेतातील अशुद्ध पाणी पिल्यामुळे विषबाधा झाली. तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर चेतन पाटील यांनी प्रसंगावधान राखून त्यांच्यावर प्रथमोपचार केले. या मजुरांची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान, यातील एक वर्षाच्या बाळाची प्रकृती नाजूक असल्याने पुढील – उपचारासाठी धुळे येथे पाठवण्यात आले आहे.

    शिवरे येथील शेत शिवारात काम करण्यासाठी मध्य प्रदेशातील पानसेमल येथील शेतमजूर कामासाठी आलेआहेत. शेतात काम करीत असताना एका मोठ्या ड्रममध्ये असलेले दूषित पाणी ते पिल्यामुळे त्यांना मळमळ होऊ लागली तर काहींना वांत्या होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना तामसवाडी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. चेतन पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून पारोळा कुटीर हॉस्पिटलला पाठवण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.