Author: user

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील शाळेची मान्यता रद्द करण्याची धमकी देत शाळेला मिळालेली शासकीय अनुदानातील ५ टक्के रक्कमेची खंडणी अमळनेर पंचायत समिती कार्यालयात गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मागितल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.  याप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यावर अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे अमळनेर पंचायत समिती कार्यालयात खळबळ उडाली आहे. अधिक माहिती अशी की, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील जवखेड येथील शाळेबद्दल एका व्हॉटसॲपवर बदनामीकारण मजकूर टाकला होता. त्यामुळे शाळेचे लिपीक उमेश राजेंद्र पाटील यांनी अमळनेर पंचायत समिती यांच्याकडे २७ मे रोजी अर्ज केलेला होता. त्याची नकल घेण्यासाठी उमेश पाटील व शाळेचे सहकारी अमळनेर पंचायत समिती कार्यालयात मंगळवारी २८ मे रोजी…

Read More

पुणे वृत्तसेवा । पुणे शहरातील कल्याणी नगरात हीट ॲण्ड रन प्रकरण चांगलेच तापले आहे. यात एका मागून एक धक्कादायक महिती समोर येत आहे. अपघातात जबाबदार असलेल्या अल्पवयीन मुलींना वाचविण्यासाठी त्याच्या वडीलांकडून डॉक्टरांवर दबाव टाकून ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी ३ लाख रूपये देण्यात आल्याचे समोर आले. या आरोपीखाली संशयित आरोपी डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हाळनोर तसेच आणखी एकाला अटक करण्यात आली होती.तर आता यातील दोनही डॉक्टरांना निलंबित करून लाचेचे वाढीव कलम लावण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. ससून प्रकरणात दोषी असलेल्या दोन्ही डॉक्टरांना निलंबीत करा असा प्रस्ताव पुणे पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण विभागासमोर ठेवला आहे. ब्लड सॅम्पल बदलण्याच्या कटातील आरोपी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर हे सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाते. दरम्यान गेल्या आठवड्याच्या विश्रांतीनंतर आता सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यानंतर आता मे महिन्यात देखील सोन्याचे आणि चांदीचे भाव तेजीत आहे. चांदी एक लाखाकडे आगेकूच करत आहे. तर सोन्याने पण मोठी मजल मारली आहे. जळगावात गेल्या आठवड्यात वाढल्यानंतर घसरलेले सोने, चांदीचे दर पुन्हा वाढत आहेत. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सोने ३०० रुपये तोळा तर चांदी किलोमागे २ हजार रुपयांनी महागली. ही दरवाढ इस्त्राइलने केलेल्या बॉम्बहल्ल्याचे पडसाद असल्याचे बोलले जात आहे. पुढील काही दिवसांमध्ये अजूनही काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. . गेल्या आठवड्यात…

Read More

भोपाल – वृत्तसेवा । आपल्याच कुटुंबातील ७ सदस्यांना कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करून स्वत: गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशात घडली आहे. हत्याकांड करण्याचे मागचे कारण जरी समोर आले नसले मात्र या घटनेमुळे मध्यप्रदेशात हादरा बसला आहे. विशेष म्हणजे आरोपीचे आठ दिवसांपुर्वीच लग्न झाल्याचे समोर आले आहे. पत्नी, आई, बहिण, भाऊ त्याची तीन मुलं या सर्वांनाच त्याने कुऱ्हाडीने कापून हत्या केली. ही घटन मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातीलत ग्राम बोदल कछार गावात बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास ही भयानक घटना घडली. आरोपीच नाव दिनेश (वय-२७) आहे. सर्व पीडित झोपेत असताना आरोपीने कुऱ्हाडीने हल्ला केला. नंतर स्वत:च जीवन सुद्धा संपवलं.…

Read More

धरणगाव प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेला जबरदस्ती दुचाकीवर बसवून वेगवेगळ्या ठिकाणी नेवून तिच्यावर जबरी अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात 28 वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. याच गावात राहणारा संशयित आरोपी पंकज विठ्ठल महाजन याने 26 जानेवारी ते 26 मे दरम्यान महिलेला जबरदस्ती दुचाकीवर बसवून शिरपूरसह इतर ठिकठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान पीडित महिलेने या धरणगाव पोलिसात धाव घेऊन फिर्यादी त्यानुसार मंगळवारी 28 मे रोजी मध्यरात्री एक वाजता संशयित आरोपी पंकज…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी २७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असतांना तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. तिच्या नातेवाईकांनी अल्पवयीन मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी २८ मे रोजी दुपारी ३ वाजता पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी पोलीसात धााव…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील पातालनगरी परिसरात राहणाऱ्या दोन भावांना किरकोळ कारणावरून गल्लीत राहणाऱ्या काही जणांनी लोखंडी सळई लाकडी दंडाक्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना 23 मे रोजी सकाळी 7 वाजता घडली. या प्रकरणी सोमवारी 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजता धरणगाव पोलिसात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अब्दुल रहमान शेख बाबा वय-28, रा. पातालनगरी धरणगाव या तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. 23 मे रोजी सकाळी 7 वाजता अब्दुल रहमान शेख बाबा आणि त्याचा भाऊ बिस्मिल्ला शेख या दोघांना किरकोळ कारणावरून गल्लीत राहणारे कलाम अब्दुल करीम, कलंदर अब्दुल करीम, अजित अब्दुल कलाम, इमरान खान मोहम्मद खान आणि अल्ताफ शेख…

Read More

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर शहरातील सराफबाजार येथून बीएसएनएल कंपनीच्या तांब्याच्या केबल वायर चोरून नेल्याची घटना 10 मे रोजी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी सोमवार 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजता अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर शहरात सराफ बाजार परिसरात बीएसएनएल कंपनीच्या तांब्याच्या केबल वायर ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान 21 फेब्रुवारी ते 10 मे च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या 35 हजार रुपये किमतीच्या केबल वायर चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी कर्मचारी पंकज रायसिंघनी रा. अमळनेर यांनी सोमवारी 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजता अमळनेर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे झालेल्या अपघातात चार जण ठार झाल्याच्या घटनेत तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती आज 27 मे राजी दुपारी 3 वाजता अटकेतील संशयित आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती आर. आय. सोनवणे यांनी 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे 7 मे रोजी सायंकाळी 5 वाजता झालेल्या भीषण अपघातात वत्सलाबाई सरदार चव्हाण वय-30, सोमेश सरदार चव्हाण वय 2, सोहम सरदार चव्हाण वय-7 आणि लक्ष्मण भास्कर राठोड वय-12 यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या…

Read More

जळगाव प्रतिनिधी । सराफ बाजार परिसरातील सौरभ ज्वेलर्स दरोडा प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली होती. अटकेतील सर्वांना सोमवारी 27 मे रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयित आरोपींना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगावशहरातील सराफ बाजारातील भवानी माता मंदिरासमोर महेंद्र कोठारी यांच्या सौरभ ज्वेलर्स या दुकानावर सोमवार, 20 मे रोजी पहाटे 3 वाजता दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणात पुणे येथून रणजिंतसिंग जुन्नी याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याने दिलेल्या…

Read More