Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जि.प.निवडणुकीत पारोळ्यातील दलित समाजाच्या शिक्षकाला खोक्यावाल्याच्या मुलाकडून अमानुष मारहाण जनता कशी विसरणार ?
    एरंडोल

    जि.प.निवडणुकीत पारोळ्यातील दलित समाजाच्या शिक्षकाला खोक्यावाल्याच्या मुलाकडून अमानुष मारहाण जनता कशी विसरणार ?

    editor deskBy editor deskAugust 9, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    एरंडोल विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून खोके कमवून या खोक्यांच्या भरोसे तालुक्यातील जनतेला विकत घेण्याची भाषा गद्दाराचा निष्क्रिय मुलगा सध्या करीत असून यामुळे जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात चीड आज देखील कायम असून गेल्या जि.प.निवडणुकीत एका खेडेगावात संस्थाचालकाच्या प्रचारासाठी गेलेल्या शिक्षकाला रक्त पडेपर्यंत मारहाण करून या दलित समाजाच्या शिक्षकाला मारहाणीचा व्हिडिओ देखील तयार करण्यात आला होता.

    इतका उदमाप या खोक्यावाल्याच्या मुलाला असून दलित समाज आजही या घटनेला कधीही विसरू शकत नाही. विशेष म्हणजे त्या काळात राजकीय दबाव आणून तो गुन्हा मागे देखील घेण्यात आला. या प्रकरणात खोक्यावाल्याचा मुलगा फरार देखील होता. पारोळा तालुक्याला या निष्क्रिय मुलाचे प्रताप अनेकांना माहिती आहे. परंतु काही ठेकेदार पैशांसाठी लाचार असून या निष्क्रिय मुलाच्या दारात पायघद्या टाकत आहेत. आजही सुज्ञ समाज हे मान्य करायला तयार नाही. परंतु अमाप पैसा आल्यामुळे मोठी घमेंड यांना आलेली असून जनता ते विसरणार नाही. कासोदा तालुका एरंडोल येथील एका आदिवासी कुटुंबाची जमीन या निष्क्रिय मुलाने पचवली.

    रात्रीतून त्यांच्या झोपड्या हटवल्या हे प्रकरण ताजे आहे. आदिवासी समाजामध्ये देखील या गद्दार व खोकेवाल्या विषयी प्रचंड चीड आहे. आता अमाप पैशाच्या जोरावर मुलाची राजकारणात लॉन्चिंग करण्यासाठी ही धडपड त्या खोक्यावाल्याची सुरू आहे. कुठल्याही परिस्थितीत मुलाला आमदार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु आगामी पाच वर्ष शांत व आपल्या जमिनी सुरक्षित ठेवायचे असतील तर या खोकेवाल्यांना जागा दाखवण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखविणार अशी जोरदार चर्चा मतदार संघात सुरु आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    युद्धाच्या पार्श्वभूमीवरही सोन्याला ब्रेक; जळगावात दर १५०० रुपयांनी घसरले

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.