Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अन्… 25 वर्षाचा संसार मोडला आ गिरीश महाजन ; जयंत पाटील, नवाब मलिक यांचं प्रत्युत्तर !
    जळगाव

    अन्… 25 वर्षाचा संसार मोडला आ गिरीश महाजन ; जयंत पाटील, नवाब मलिक यांचं प्रत्युत्तर !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 29, 2021Updated:November 29, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आम्ही 25 वर्ष जोडीने संसार केला मात्र जयंत पाटील यांना तो मोडला आहे असे उदगार ना  गुलाबराव पाटील यांच्या सुपुत्र याच्या विवाहसोहळ्या वेळी आशीर्वाद रुपी मनोगत व्यक्त करताना व्यक्त केले.

    ना गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र विक्रम याच्या विवाह सोहळ्याला  महा विकास आघाडीचे नेते ना जयंत पाटील,ना बाळासाहेब थोरात, ना अब्दुल सत्तार,ना दादा भुसे, ना अदिती तटकरे, ना अनिल परब, ना संजय बनसोडे, ना दीपक केसरकर, ना सुनील केदार, आ मंगेश चव्हाण आ शिरीष चौधरी, आ गिरीश महाजन ,जैन इरिगेशन चे अनिल जैन, आशीर्वाद देण्यासाठी सर्व पक्षीय नेते  व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी वर वधूला आशीर्वाद देण्यासाठी आ गिरीश महाजन हे बोलू लागले त्यावेळेस  आमचा नंबर लागणार की ही शंका होती असे एकच हास्य पिकला. गेल्या 25 वर्ष पासून आमचा संसार सुरू होता तो गेल्या 25 वर्षाचा आमचा संसार जयंत पाटील आपण मोडला तरी आमचे संबंध तसेच आहोत पण काहीच फरक पडला नाही आहे, असे बोलून लग्न मंडपात एक हास्य पिकविला यावेळी त्यांनी नवदाम्पत्याला शुभ आशिर्वाद दिले.

    महाजनांची खंत जेव्हा वेळ मिळतो तेव्हा व्यक्त होतात, लक्ष देऊ नका ; ना जयंत पाटील

    गिरीश महाजनांना यांना उत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले कि, त्यांची ती खंत आहे, दुःख आहे. आम्ही काही फारस लक्ष देत नाही. त्यांचा संसार का मोडला आहे. याच उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिल आहे. असंही जयंत पाटील म्हणालेत.

    गिरीश महाजन यांना नवाब मालिकांचं प्रत्युत्तर

    आज संसार जुळत असताना, आज शुभ दिनी त्यांनी शुभ बोलायला पाहिजे, ते अपशब्द बोलतात. असा टोला नवाब मलिक यांनी लगावलाय सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली त्यावेळीही भाजपकडून या सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आणि त्याला तशीच प्रत्युत्तरे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून देण्यात आली. गुलाबराव पाटलांच्या मुलाचे लग्न जरी कौटुंबीक कार्यक्रम असला तरी तिथे सर्व पक्षाचे नेते एकत्र आल्यानंतर एकमेकांना टोलेबाजी करायला मात्र विसरले नाहीत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    मुख्य मालकांवर कारवाई का नाही? ; अंबादास दानवेंनी सरकारला धरले धारेवार !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.