• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गृहमंत्री फडणवीसांना मनोज जरांगे पाटलांचा इशारा : …तर तुमची सगळी गणिते बिघडवू !

editor desk by editor desk
October 3, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
गृहमंत्री फडणवीसांना मनोज जरांगे पाटलांचा इशारा : …तर तुमची सगळी गणिते बिघडवू !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात निवडणुकीची धामधूम सुरु असून दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांच्या बैठका सुरु आहे. तर त्यांनी आता थेट गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

जरांगे पाटील म्हणाले कि, मराठ्यांना बाजूला ठेवून निवडणुका लढवून जिकांयचे जे तुम्ही गणिते केले ते सर्वच्या सर्व फेल गेले. तुमच्या आयुष्यात राजकीय करिअरमध्ये आलेला हा सर्वांत मोठा पश्चताप असणार आहे. मराठ्यांनी आता शहाणेहोण्याची गरज आहे. आचारसंहितेपूर्वी जर आरक्षण दिले नाही तर तुमची सगळी गणिते बिघडवून टाकेन असा इशारा त्यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, भाजप नेते देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणुकीचा अनुभव घेत विधानसभेची आचारसंहिता लागू देणार नाही, ते निवडणूक पुढे ढकलतील किंवा मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करतील ही 100 टक्के खात्री आहे. आज रुग्णालयातून डिस्चार्ज होण्याअगोदर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला राजकारणात जायचे नाही, हेच आव्हान मी भाजप आमदार, खासदार, मंत्री अन् सामान्य मराठा समाज या सर्वांना एकच आव्हान केले आहे की त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा. उद्या माझ्यावरती कुणी नाराज व्हायचे नाही उलट जातवान मराठ्यांनी जर फडणवीस साहेबांनी आचारसंहिता लागायच्या आत मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी केली नाही तर त्यांच्या बाजहून उभेच नाही रहायचे, स्वत:च्या लेकराच्या बाजूने उभे रहायचे, जातवान मराठ्यांनी हे काम करायचे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आण त्यानंतर आम्ही राजकारण केले तर आमच्या कानाला धरा पण त्यांनी हे जर नाही केले तर माझा नाईलाज आहे. त्यांचे नेते त्यांना समजून सांगतील अजून 8 ते 10 दिवस वेळ आहे, त्यात काही होईल अशी आशा असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

Previous Post

सोनवद प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छ्ता अभियान

Next Post

तुम्ही माझी भाषणे बघत नाही का? ; अजित पवारांचा पत्रकारांना प्रश्न !

Next Post
तुम्ही माझी भाषणे बघत नाही का? ; अजित  पवारांचा पत्रकारांना प्रश्न !

तुम्ही माझी भाषणे बघत नाही का? ; अजित पवारांचा पत्रकारांना प्रश्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group