• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज ठाकरेंचा घणाघात : निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली मोळी….

editor desk by editor desk
March 9, 2024
in राजकारण, राज्य
0
राज ठाकरेंचा घणाघात : निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली मोळी….

नाशिक : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्ष नव्हे तर निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली मोळी असल्याची तिखट टीका त्यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यावर केली आहे. महाराष्ट्रात केवळ तीनच पक्षांची स्थापना झाली. यात जनसंघ, शिवसेना व महाराष्ट्र निर्वाण सेनेचा समावेश आहे, असे ते म्हणालेत. राज ठाकरे यांनी मनसेला कोणत्याही स्थितीत यश मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच महाराष्ट्रात केवळ तीनच पक्ष निर्माण झाल्याचे नमूद करत शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुळात पक्षच नसल्याची टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही. ती निवडून येणाऱ्या लोकाची बांधलेली मोळी आहे. शरद पवार आतापर्यंत हेच करत आलेत. ते वेगळे झाले तरी तेच निवडून येणार, असे ते म्हणाले.

नाशिकमध्ये मनसेचा 18 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती.

महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ जनसंघ, शिवसेना व मनसे हे तीनच पक्ष निर्माण झाले. हे पक्ष तळागाळातून निर्माण झाले. आणि त्यात विशेष ह्या पक्षातील कार्यकर्ते 99% सर्वसामान्य घरातील होते, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आतून एकच असल्याची टीकाही केली.

मनसेला 18 वर्षे पूर्ण होत असताना मला तुम्हाला राजकीय इतिहास सांगण्याची गरज वाटत आहे. सद्यस्थितीत प्रत्येकाल वडा टाकला की तळून आलेला पाहिजे. सर्वांना फास्टफूड पाहिजे. पण राजकारणात वावरायचे असेल तर संयम हवा असतो. राजकारणात खस्ता खाल्याशिवाय यश मिळत नाही. तुम्हाल नरेंद्र मोदी किंवा भाजपचे यश दिसत असेल. पण भाजपसाठी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे आदी अनेक नेत्यांनी अनेक वर्षे कष्ट घेतले. खस्ता खाल्या. त्यानंतर त्यांना आज हे यश मिळाले. त्यामुळे आपणही संयम राखण्याची गरज आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

Previous Post

मराठा समाज पुन्हा एकवटणार ; ९०० एकरवर होणार जंगी सभा

Next Post

ब्रेकिंग : दोन लिपिकांनी घेतली ३० हजारांची लाच

Next Post
ब्रेकिंग : दोन लिपिकांनी घेतली ३० हजारांची लाच

ब्रेकिंग : दोन लिपिकांनी घेतली ३० हजारांची लाच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !
अमळनेर

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !
क्राईम

लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !

May 13, 2025
सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !
क्राईम

सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !

May 13, 2025
धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !
राजकारण

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !

May 13, 2025
राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !
राजकारण

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !

May 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group