• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांसाठी ४५ कोटींचा निधी मंजूर; हे रस्ते होणार वाचा सविस्तर..!

editor desk by editor desk
December 9, 2023
in जळगाव, धरणगाव, राजकारण, राज्य, सामाजिक
0
शिवसेनेनं चुकीचा अर्थ काढून केलेले आंदोलन अयोग्य: गुलाबराव पाटील

जळगाव : प्रतिनिधी 

ग्रामीण भागातील रस्ते जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तयार केले जाणार आहे. यात जळगाव व धरणगाव तालुक्यातील विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी ४५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते जोडणी अंतर्गत हा निधी मिळाला आहे. या रस्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही दळणवळणासाठी फायदा होणार आहे. जिल्हा परिषदेचे ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांसाठी ११ कोटी तर सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येणारे प्रमुख जिल्हामार्ग रस्ते व त्यावरील पुलांच्या विकासाकरिता ३४ कोटी निधीचा समावेश करण्यात आला आहे. यात
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणाऱ्या कामांमध्ये धरणगाव तालुक्यातील, आहिरे गावालगत अंजनी नदीवर पुलाचे ७ कोटीतून बांधकाम. वाघळूद बु. गावाजवळ ३ कोटी ९६ लाख निधीतून पुलाचे बांधकाम, नारणे ते नांदेड रस्ता रुंदीकरण, सह सुधारणा करण्यासाठी ३ कोटी,चावलखेडा ते भोद फाटा ३ कोटी, जळगाव तालुक्यातील फुपनगरी ते ममुराबाद, गिरणा पंपिग रस्ता, विटनेर ते वराड रस्त्याचे जलनिस्सारणासह मजबुतीकरण, जवखेडा ते वडली आणि पाथरी ते म्हसावद मजबुतीकरण, आसोदा ते देऊळवाडे रस्त्या, जिल्हा परिषदेतंर्गत होणारी कामांमध्ये धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १६ रस्त्यांच्या व मोयऱ्या बांधकामासाठी ११ कोटी मंजूर झाले आहे. वाघळूद बु, ते बोरखेडा रस्ता, नांदेड ते झुरखेडा रस्ता, चांदसर ते निभोरा डांबरीकरण, एकलग्न ते बोरखेडा डांबरीकरण,
वराड ते पोखरी रस्ता, चांदसर ते कवठळ रस्ता, शेरी ते पथराड बुद्रुक रस्ता आहे.

ग्रामीण भागातील चांगले पूल व रस्ते हे फक्त्त दळण-वळणासाठी नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्य सुकर करण्यासाठी या महत्वाचा उद्देश आहे. पुलाच्या कामांमुळे गावं जोडली जावून आरोग्य, शिक्षण व रोजगार गावात पोहोचेल.  – गुलाबराव पाटील, पालकमंत्री

Previous Post

आता हुडहुडी भरणार; स्वेटर मफलर तयार ठेवा

Next Post

तरुणाचा थरार : भरदिवसा कॅफेत महिलेला शिवीगाळ करीत विनयभंग !

Next Post
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

तरुणाचा थरार : भरदिवसा कॅफेत महिलेला शिवीगाळ करीत विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group