• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कृषिमत्र्याना  निवेदन देण्यासाठी भाजप कार्यकत्याचे रोहिणी चौफुलीवर ठिय्या आंदोलन

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 11, 2021
in चाळीसगाव, राजकारण, सामाजिक
0
कृषिमत्र्याना  निवेदन देण्यासाठी भाजप कार्यकत्याचे रोहिणी चौफुलीवर ठिय्या आंदोलन

लाईव्ह महाराष्ट्र: रेल्वे अडर पासमध्ये पाणी भरल्याने चाळीसगाव तालुक्यातील 7 ते 8 गावाचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे .शेतीचे नुकसान झाले त्यासाठी तात्काळ मदत मिळावी अश्या आशयाचे निवेदन कृषी मंत्र्याची गाडी अडवून भाजप कार्यकर्त्यांनी दिले.

रोहिणी रेल्वे अंडर पासमध्ये पाणी तुबल्यामुळे सभोवतालच्या पिंपळगाव, राजदेरे, राजदेहरे तुका तांडा, राहदेहरे गावठाण तांडा, राजदेहरे सेटलमेंट, घोडेगाव, खराडी, शिंदी, जूनपणी,ओढरे, करजगाव, पाटणा इत्यादी गावांचा चाळीसगांव शहराशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सभोवलच्या परिसारतील ग्रामस्थना व आजारी पेशन्टना अनेक अडचणी उद्भवत आहे. उपचराआभावी एखाद्या पेशन्ट चा जीव गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे मंत्री मोहदयाना विनंती करण्यात आली व त्यांना रोहिणी रेल्वे गेट जवळ नेऊन त्यांना सद्य परस्थिती दाखवण्यात आली. मंत्री मोहदयानी परस्थिती पाहून तात्काळ रेल्वे गेट खुले करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले..तसेच ढगफुटी व निसर्गाचा प्रकोप होऊन झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जमिनीचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून परिसरातील रोहिणी, हातगाव, अंधारी, तमगव्हान, पिंपळवाड, तळेगाव कृष्णातांडा करंजगाव घोडेगाव खराडी पिंपळगाव जुनापाणी राजदेहरे सेटलमेंट तांडा म्हारवाडी इत्यादी गावांमध्ये पंचनामे करून सरसकट मदत मिळाली पाहिजे  अशी आग्रही मागणी भाजपा चाळीसगांव विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल भाऊ नागरे, भाजपा भटके विमुक्त आघाडी जळगांव जिल्हा सरचिटणीस नितिन भाऊ सोनवणे, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते वाल्मिक दादा नागरे, माजी उपसरपंच प्रकाश सगळे, अनुसूचित मोर्चा अध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल, युवा मोर्चा चिटणीस दीपक घुगे, युवा शाखा अध्यक्ष विनोद चौधरी, घनश्याम डिघोळे, रामहरी ताठे, भावलाल नागरे व इतर शेतकरी बांधव व महिला वर्ग यांनी मंत्री भुसे साहेब यांच्याकडे केली व त्यांनी सरसकट मदत देऊ अशे आश्वासन दिले

Previous Post

राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी  जिल्ह्यातील मुलं आणि महिलांची निवड जाहीर

Next Post

कृषीमंत्र्यांकडून  जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Next Post
कृषीमंत्र्यांकडून  जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

कृषीमंत्र्यांकडून  जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्वतःच्या फायद्यासाठी वेश्याव्यवसाय : कुंटणखाना चालविणारे दांपत्यासह पाच जण ताब्यात !
क्राईम

स्वतःच्या फायद्यासाठी वेश्याव्यवसाय : कुंटणखाना चालविणारे दांपत्यासह पाच जण ताब्यात !

May 9, 2025
पोलीस पथकाला मोठे यश : आंतरराज्यीय चारचाकी वाहन चोरणाऱ्या टोळीला जेरबंद !
क्राईम

पोलीस पथकाला मोठे यश : आंतरराज्यीय चारचाकी वाहन चोरणाऱ्या टोळीला जेरबंद !

May 9, 2025
मोठी बातमी : भारताने फेटाळल्या पाकिस्तानच्या मागण्या !
क्राईम

मोठी बातमी : भारताने फेटाळल्या पाकिस्तानच्या मागण्या !

May 9, 2025
अवकाळी पाऊस आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पालकमंत्र्यांनी दिला धीर !
जळगाव

अवकाळी पाऊस आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पालकमंत्र्यांनी दिला धीर !

May 8, 2025
महत्वाची बातमी : देशातील ‘हे’ विमानतळ आदेश येईपर्यत बंद !
क्राईम

महत्वाची बातमी : देशातील ‘हे’ विमानतळ आदेश येईपर्यत बंद !

May 8, 2025
अजित पवारांसोबत जाण्याचा सुळे घेणार निर्णय : शरद पवारांची माहिती !
क्राईम

अजित पवारांसोबत जाण्याचा सुळे घेणार निर्णय : शरद पवारांची माहिती !

May 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group