• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आम्ही महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला…आ.पाटील

editor desk by editor desk
November 6, 2022
in राजकारण, राज्य
0
आम्ही महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला…आ.पाटील

मुंबई : वृत्तसंस्था 

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडमध्ये एका कार्यक्रमात शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी महाविकास आघाडीला निशाना लावत म्हणाले कि, आम्हाला नेहमी ’50 खोके एकदम ओके’ अशी टीका करीत आहे. पण आम्ही महाविकास आघाडीचा आम्ही खोक्याविना ओके कार्यक्रम केला अशी कडाडून टीका यावेळी आ.पाटील यांनी केली आहे.
शहाजीबापू बोलताना म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी आम्ही भाजपशी युती करून निवडून आलो, पण देवेंद्र फडणवीसांना धोका देत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी करण्याचे पाप केले, पण आम्ही फडणवीस यांच्याबरोबर युती करत आम्ही खोक्याविना महाविकास आघाडीचा ओके कार्यक्रम केला. उद्धव ठाकरे यांच्याकडून 50 खोके, एकदम ओके अशी टीका होत असली, तरी आम्ही फार महत्त्व देत नाही.

आमदार शहाजीबापू पुढे म्हणाले की, युती सरकार 1995 मध्ये असतानाही शरद पवारही महिन्याला सरकार पडणार असे म्हणत असतानाही पाच वर्ष पूर्ण केली. आता उद्धव ठाकरेही त्याच पावलावर पाऊल टाकून शिंदे फडणवीस सरकार पडणार अशी वक्तव्ये करत आहेत. ते पवारांपेक्षा वेगळे बोलत नाहीत. शिंदे सरकार बळीराजाचे हित जोपासणारे आहे. परतीच्या पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रोत्साहानपर अनुदानही लवकरच देणार आहोत, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांच्या बैठकीत राज्यामध्ये मध्यावधी निवडणुकांची शक्यता वर्तवली होती. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांना निडवणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही या बैठकीत दिले. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे आमदार फुटू नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकीचं वक्तव्य केल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावर केले.

Previous Post

हिमाचल प्रदेश निवडणुकीत भाजपचा जाहीरनामा; महिलांना देणार ३३ टक्के आरक्षण

Next Post

ऋतुजाताई भाजपमुळे निवडून आल्या; शेलार

Next Post
ऋतुजाताई भाजपमुळे निवडून आल्या; शेलार

ऋतुजाताई भाजपमुळे निवडून आल्या; शेलार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप नेत्यांच्या बुडाला लागली आग ; उद्धव ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल !
क्राईम

भाजप नेत्यांच्या बुडाला लागली आग ; उद्धव ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल !

July 7, 2025
ठाकरे बंधुंनी उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं ; भाजप खासदार आक्रमक !
राजकारण

ठाकरे बंधुंनी उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं ; भाजप खासदार आक्रमक !

July 7, 2025
राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना सरकार टाकणार काळ्या यादीत !
कृषी

राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना सरकार टाकणार काळ्या यादीत !

July 7, 2025
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा !
राजकारण

राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा !

July 7, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

July 7, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

वृद्ध महिलेचा कपड्याने बांधून घरातून लांबविला मुद्देमाल !

July 7, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group