• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, आम्ही असताना असे दिवस आले नाही.

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 28, 2022
in कृषी, राजकारण, राज्य
0
अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, आम्ही असताना असे दिवस आले नाही.

अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, आम्ही असताना असे दिवस आले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्याचा अतिवृष्टी दौरावर आहेत. राज्यावर नैसर्गिक संकट आल्यावर सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षाचे खासदार व आमदारांना एकत्र करून काम केल्यास त्याचे रिझल्ट लवकर मिळतात.मात्र दुर्दैवाने आज असे होताना दिसत नाही, अजित पवारांनी खंत व्यक्त केली आहे.

राज्याचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर हवालदिल झाला आहे. अतिवृष्टी झालेल्या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी अहेरी, सिरोंचा आणि भामरागड या भागाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांकडून केवळ आधार कार्ड व नुकसानीचा अर्ज घेण्यात आला आहे. राज्य सरकारने कितीही मदतीचे आश्वासन दिले तरी संपूर्ण पंचनामे झाल्याशिवाय मदत कशी देणार?, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. ओला दुष्काळ जाहीर करा अशी आधीच मागणी केली आहे.

शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट, शेतातील रोप गळून गेली आहेत. रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पूल वाहून गेले आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले होते. मात्र, गडचिरोलीत आतील भागात जाऊ शकले नाहीत. एवढ्या दिवसात जशी मदत मिळणे अपेक्षित होते, तशी झालेली नाही.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतान SDRF चे निकष बाजूला ठेऊन आम्ही मदत केली होती. गेल्या काही दिवसात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, असे अजित पवार म्हणाले.

Tags: #ajitpawar #gadchiroli #eknathshinde #fadanvis
Previous Post

मुख्यमंत्र्यांनी घेतला शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय 

Next Post

धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर !

Next Post
धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर !

धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
महामार्गावर पहाटेच्या सुमारास विचित्र अपघात : एक जागीच ठार तर तिघे जखमी !
क्राईम

महामार्गावर पहाटेच्या सुमारास विचित्र अपघात : एक जागीच ठार तर तिघे जखमी !

June 16, 2025
खळबळजनक : चाळीसगावात वीज कोसळून एकाच कुटुंबातील तीन जण ठार
क्राईम

खळबळजनक : चाळीसगावात वीज कोसळून एकाच कुटुंबातील तीन जण ठार

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group