Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरी कोणी नसताना तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
    क्राईम

    घरी कोणी नसताना तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

    editor deskBy editor deskJanuary 21, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील घरी कोणी नसताना हर्षल उत्तम माळी (वय २२) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि. २० जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणारा हर्षल माळी हा तरुण इलेक्ट्रिशीयन होता. त्याचे वडील भाजीपाला विक्रीसाठी बाहेर गेले होते. त्या वेळी घरी एकटाच असलेल्या हर्षलने गळफास घेतला. वडील घरी आले त्या वेळी त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसले. त्या वेळी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जम्मू-काश्मीरमध्ये शोकांतिका; लष्कराची बुलेटप्रूफ गाडी 200 फूट दरीत !

    January 22, 2026

    जळगाव महापालिकेत मराठा चेहऱ्याला संधी? भाजपच्या हालचालींना वेग

    January 22, 2026

    अतिवृष्टी, नापिकी व कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याची झुंज अपयशी; पारोळा तालुक्यात शेतकऱ्याचा मृत्यू !

    January 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.