Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आषाढीच्या आदल्या दिवशी वरून राजा बरसला अन्… बळीराजा सुखावला
    कृषी

    आषाढीच्या आदल्या दिवशी वरून राजा बरसला अन्… बळीराजा सुखावला

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 9, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे खरीप हंगामातील पिकांसाठी हे वरदान ठरत आहे अजून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याची हवामान खात्याने माहिती दिली.

    गेल्या आठवड्याच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरलेल्या पिकांसाठी या पावसाने चांगले जीवदान मिळणार आहे. दुसरीकडे तापी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने हातनुर धरणाचे दरवाजे देखील उघडण्यात आले आहे. तापी नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
    अजून पुढील तीन दिवस जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    फॉरेन्सिक अहवालातून धागेदोरे; अभिनेता केआरके गोळीबार प्रकरणात ताब्यात

    January 24, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण तापले; आणखी कारवाईची शक्यता

    January 24, 2026

    आव्हाणे येथील हाणामारीत तरुणाचा मृत्यू; मुख्य आरोपी अटकेत

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.