• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव शहरासाठी पुन्हा चाणक्य प्रदीप रायसोनी यांनी महापालिकेच्या राजकारणात सक्रिय व्हावे

राजकीय विद्यापीठाचे कुलगुरू अमित पाटील यांच्यासह अनेकांची भावना

editor desk by editor desk
January 24, 2025
in जळगाव, राजकारण, राज्य
0
जळगाव शहरासाठी पुन्हा चाणक्य प्रदीप रायसोनी यांनी महापालिकेच्या राजकारणात सक्रिय व्हावे

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहराचे विकासाचे व्हिजन असलेले आणि सर्वसामान्य जनतेसह सर्वपक्षीय मोट बांधणारे, सर्वांना आपलेसे असलेले नेतृत्व म्हणजेच प्रदीप भाऊ रायसोनी यांच्याकडे पाहिले जाते. प्रदीप भाई रायसोनी यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय व्हावे यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर ज्यांना आपण राजकीय विद्यापीठाचे कुलगुरू म्हणतो असे अमित एकनाथ पाटील यांनी देखील यासाठी पुढाकार घेतल्याचे सूत्रांकडून समजते.

एका सोशल मीडियाच्या ग्रुप वर राजकीय विद्यापीठाचे कुलगुरू अमित पाटील यांनी देखील परखड मत मांडले आहे. जळगाव शहराला प्रदीप रायसोनी यांच्या सारखे विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व हवे. भाजपाला कधी एवढे यश मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली मिळाले होते परंतु गिरीश महाजन यांचा राज्यातील राजकारणातील सक्रिय सहभाग पाहता त्यांना महापालिकेकडे लक्ष देण्याची वेळ न होती. अखेर भाजपाचे नगरसेवक देखील मागील काळात फुटलेले पहिले आपण ही मोट बांधण्यासाठी प्रदीप रायसोनीसारख्या व्यक्तिमत्त्वाची गरज आहे राजकारणात सक्रिय प्रदीप भाई रायसोनी यांनी व्हावे अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. शहराची पुन्हा विस्कटलेली घडी रूडावर आणण्यासाठी प्रदीप रायसोनी यांनी पुढे यावे असे उद्योजकांचे देखील म्हणणे आहे.

त्यांच्या सक्रिय राजकारणाच्या जीवनातील काही अपवाद घटना उघडता त्यांचे जळगाव शहरातील योगदान हे न विसरण्यासारखे आहे हे देखील स्पष्ट करावे लागेल. जळगाव शहर हे नवा रुपाला आलेले शहर आहे मधल्या काळात कुठेतरी नजर लागल्यासारखे प्रकार या शहरात घडले आता पुन्हा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली उभारी घेतलेली आहे यासाठी जोड जोड निर्माण करायची असेल तर प्रदीप रायसोनी यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे आगामी काळातील राजकारण लवकरच बदलणार असून प्रदीप रायसोनी यांनी सत्तेच्या प्रवाहात यावे आणि शहराचा विकास पुन्हा करून दाखवावा अशी अपेक्षा जनतेचे आहे.

Previous Post

‘छावा’ सिनेमाच्या ट्रेलरवरून उठले वादंग : मराठा क्रांती मोर्चा आक्रमक !

Next Post

जवळच्या नातेवाईकासोबतचे नातेसंबंध बिघडू शकतात. !

Next Post
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !

जवळच्या नातेवाईकासोबतचे नातेसंबंध बिघडू शकतात. !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group