Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लग्न लागले अन चार दिवसांनी वधू फरार !
    क्राईम

    लग्न लागले अन चार दिवसांनी वधू फरार !

    editor deskBy editor deskJanuary 15, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    लग्न लावून देणाऱ्या मध्यस्थाने तालुक्यातील चिंचोली पिंप्री येथील कुटुंबाची २ लाखात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्नानंतर ४ दिवसांनी मुलगी व तिच्या मावस बहीणींनी पळ काढला. फत्तेपूर पोलिसांनी याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    योगेश काकडे (चिंचोलीपिंप्री) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेने राजेश शिलवंत (विद्यानगर, ता. जि. बीड) या मध्यस्थाची ओळख करून दिली. ९ रोजी शीलवंत हे मुलगी व तिच्या कुटुंबियांसह चिंचोली पिंप्री येथे आले. मुलीचा सांभाळ मावशीने केल्याचे सांगून त्यांना २ लाख द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार लग्न आटोपल्यानंतर २ लाख देण्यात आले. १४ रोजी योगेश, त्याची पत्नी, मावस बहिणी, मित्र व कुटुंबीय असे परभणीकडे निघाले. वाटेतच जिंतूर येथे नवरीने मावसबहिणींसह पलायन केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “भोंदू अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; नरबळीचा संशय, न्यायालयात खळबळ”

    March 24, 2026

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    धरणगाव महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ !

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.