Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
    क्राईम

    कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskDecember 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

    कुन्हाड तांडा येथे कापसाला भाव मिळत नसल्याने कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, कुऱ्हाड तांडा येथील शेतकरी गजानन मदन तवर (वंजारी) (५६) या शेतकऱ्याने आपली तिन्ही मुले परराज्यात ऊसतोडणीसाठी गेली आहेत. पत्नी शेतात गेली होती. सायंकाळच्या वेळेस गळफास घेतला. सायंकाळी पत्नी शेतातून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मयत शेतकऱ्याच्या नावावर दोन ते तीन बिधे शेती होती. यावर्षी शेतात खरीप हंगामाने साथ न दिल्याने तसेच लागवड केलेल्या कापसाचे उत्पन्न अत्यल्प येत आहे. घरात आलेल्या कापसाला भाव न राहिल्याने या शेतकऱ्याने आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिस पाटील संतोष कोळी यांनी पिंपळगाव हरे. पोलिस स्टेशनला दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.