Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कलाली शिवारात ऊस जळून खाक; १ लाख ८० हजाराचे नुकसान
    अमळनेर

    कलाली शिवारात ऊस जळून खाक; १ लाख ८० हजाराचे नुकसान

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 6, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील कलाली येथील शेतकऱ्याच्या शेतातील उभ्या उसाच्या पिकाला अचानक आग लागल्याने सुमारे १ लाख ८० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.

    याबाबत माहिती अशी की, प्रकाश धनसिंग पाटील रा. कलाली ता. अमळनेर यांचे कलाली शिवारातील शेत गट नंबर ६९/२/अ मध्ये शेत आहे. त्यांनी १ हेक्टर ८२ आर मध्ये ऊसाची लागवड केली होती. दरम्यान शनिवार ५ फेब्रुवारी रोजी दुपारी शेतातील ऊसाला अचानक आग लागल्याने ऊसचे पीक आणि ठिंबक सिंचन नळ्या जळून खाक झाले आहे. यात आगीत सुमारे १ लाख ८० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    बेपत्ता तरुणीचा विहिरीत मृतदेह; गांधली गावात शोककळा

    December 13, 2025

    सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून चेतन धोबी हद्दपार !

    December 9, 2025

    सोन्याचे दागिने हिसकावून जावयाने केली सासूला मारहाण !

    December 8, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.