• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दादा म्हणाले : मुख्यमंत्री केले असते तर सगळी पार्टी आणली असती !

editor desk by editor desk
August 8, 2024
in राजकारण, राज्य
0
दादा म्हणाले : मुख्यमंत्री केले असते तर सगळी पार्टी आणली असती !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या मागील वर्षी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजित पवारांनी फुट पाडून महायुतीमध्ये सामील झाल्यावर त्यानंतर सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद भेटले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेचा तापले होते मात्र नुकतेच अजित दादांनी मोठे वक्तव्य केल्याने राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांना मी विधानसभेत वरिष्ठ आहे. पण मी नव्वदच्या बॅचचा आहे. पण ते सगळे पुढे गेले, मी मागेच राहिलो, तुम्ही एकनाथ शिंदेंना सांगितले इतके आमदार आणलात तर मुख्यमंत्री करतो, मला जर सांगितले असते तर सगळी पार्टी घेऊन आलो असतो, शेवटी नशिबात असते तेच होते, असा मिश्कील टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ठाण्यात लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील लेखक प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या योद्धा कर्मयोगी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना अजित पवार यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा एकदा व्यक्त करीत आजच्या राजकारणात कुणी ढेकूण बोलतोय, कुणी काय बोलतोय,महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्या काळातील राजकीय संस्कृती राहिली नसल्याची खंत व्यक्त केली. उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की राज्यपाल सी. पी राधाकृष्ण यांनी जवाबदारी घेतल्यावर हा पहिला कार्यक्रम आहे. ठाण्याच्या ऐतिहासिक नगरींत खूप काही घडले. आहे.शेतकरी कुटूंबातील मुलगा या परिसरात येतो काय ? नगरसेवक ते आमदार ते मुख्यमंत्री होतो.काय ? हे तुमचे प्रेम आणि ही एकनाथ शिंदे यांची जिद्दी, चिकाटी होती, शिंदे हे माणसातील मुख्यमंत्री असल्याचा गौरव उद्गार त्यांनी काढले.

Previous Post

एरंडोल च्या माळी समाजाच्या नेत्याला गंभीर गुन्हा अडकविणाऱ्या गद्दाराच्या मुलाला समाज दाखविणारा ‘कात्रज’चा घाट

Next Post

शेतकऱ्यांना मोठा दिलासा : शेतीचे वीज बिल भरावे लागणार नाही !

Next Post
शेतकऱ्यांना मोठा दिलासा : शेतीचे वीज बिल भरावे लागणार नाही !

शेतकऱ्यांना मोठा दिलासा : शेतीचे वीज बिल भरावे लागणार नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group