• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

फ्रेण्डशिप डे’च्या दिवशी मित्राला शेवटचा फोन करत तरुणाने आयुष्य संपविले !

editor desk by editor desk
August 6, 2024
in क्राईम, जळगाव
0
फ्रेण्डशिप डे’च्या दिवशी मित्राला शेवटचा फोन करत तरुणाने आयुष्य संपविले !

जळगाव : प्रतिनिधी

फ्रेण्डशिप डे’च्या दिवशी एका तरुणाने आपल्या मित्राला फोनवर ‘मित्रा माझा हा तुला शेवटचा फोन आहे, यापुढे माझा तुला कधी फोन येणार नाही. मी तुला पुढे त्रास देणार नाही’… असे म्हणत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली आहे. किरण रमेश शिंपी (वय २२, रा. शिंदी, ता. भडगाव, ह.मु, रामेश्वर कॉलनी) असे मयत तरुणाचे नाव आहे. किरण शिंपी हा तरुण आई, भाऊ आणि वहिनीसोबत भडगाव तालुक्यातील शिंदी येथे वास्तव्याला होता.

सविस्तर वृत्त असे कि, गेल्या अडीच वर्षांपासून तो जळगाव शहरातील एमआयडीसीतील एका ठिबक कंपनीत कामाला होता. तसेच रामेश्वर कॉलनीत एका भाड्याच्या रूममध्ये तो वास्तव्याला होता. रविवारी सायंकाळी ५.३० वाजता किरणने त्याचा कंपनीतील मित्र रवी मधाळे याला फोन केला. यावेळी बोलताना किरणने, आता तुला मी कधीही त्रास देणार नाही. आता हे आपलं शेवटचं बोलणं’ असल्याचे सांगितले.

त्यावर रवीने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यासह सोमवारी सकाळी भेटू असे म्हणत फोन कट झाला. त्यानंतर किरणने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी घर मालकीणीने घरात डोकावून पाहिले असता त्यांना किरणने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

आमदार पाटलांनी पकडली गुटखा तस्करी करणारी कार

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश ! : अतीवृष्टीमुळे खरीप पीकांना बसलाय फटका

Next Post
पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश ! : अतीवृष्टीमुळे खरीप पीकांना बसलाय फटका

पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश ! : अतीवृष्टीमुळे खरीप पीकांना बसलाय फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group