Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावच्या दोन मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू
    क्राईम

    जळगावच्या दोन मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू

    editor deskBy editor deskApril 16, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    तालुक्यातील शिरागड येथे तापी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या जळगाव येथील दोन मुलांचा सोमवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. रोहन काशिनाथ श्रीखंडे (१७, रा. रामानंदनगर) आणि प्रथमेश शरद सोनवणे (१७, रा वाघनगर), अशी या मुलांची नावे आहेत.

    सविस्तर वृत्त असे कि, हे दोघे जळगावहून दुपारी १ वाजता शिरागड येथे सप्तशृंगी देवीचे मंदिरात दर्शनासाठी आले होते. यानंतर ते समोरच असलेल्या तापी नदीत अंघोळीसाठी गेले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही जण बुडाले. काही जणांनी त्यांना बाहेर काढले. लागलीच यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पण तोवर त्यांचा मृत्यू झालेला होता. याप्रकरणी यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शरद पवारांच्या आमदारांचे बंधू भाजपात दाखल !

    November 16, 2025

    चाळीसगावमध्ये भाजपचा उत्साहपूर्ण प्रचार दौरा; प्रभाग ६ मध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद

    November 16, 2025

    महाविकास आघाडी फुटली : कॉँग्रेस लढणार स्वबळावर !

    November 16, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.