• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अन्… 25 वर्षाचा संसार मोडला आ गिरीश महाजन ; जयंत पाटील, नवाब मलिक यांचं प्रत्युत्तर !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 29, 2021
in जळगाव, राजकारण
0
अन्… 25 वर्षाचा संसार मोडला आ गिरीश महाजन ; जयंत पाटील, नवाब मलिक यांचं प्रत्युत्तर !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आम्ही 25 वर्ष जोडीने संसार केला मात्र जयंत पाटील यांना तो मोडला आहे असे उदगार ना  गुलाबराव पाटील यांच्या सुपुत्र याच्या विवाहसोहळ्या वेळी आशीर्वाद रुपी मनोगत व्यक्त करताना व्यक्त केले.

ना गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र विक्रम याच्या विवाह सोहळ्याला  महा विकास आघाडीचे नेते ना जयंत पाटील,ना बाळासाहेब थोरात, ना अब्दुल सत्तार,ना दादा भुसे, ना अदिती तटकरे, ना अनिल परब, ना संजय बनसोडे, ना दीपक केसरकर, ना सुनील केदार, आ मंगेश चव्हाण आ शिरीष चौधरी, आ गिरीश महाजन ,जैन इरिगेशन चे अनिल जैन, आशीर्वाद देण्यासाठी सर्व पक्षीय नेते  व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी वर वधूला आशीर्वाद देण्यासाठी आ गिरीश महाजन हे बोलू लागले त्यावेळेस  आमचा नंबर लागणार की ही शंका होती असे एकच हास्य पिकला. गेल्या 25 वर्ष पासून आमचा संसार सुरू होता तो गेल्या 25 वर्षाचा आमचा संसार जयंत पाटील आपण मोडला तरी आमचे संबंध तसेच आहोत पण काहीच फरक पडला नाही आहे, असे बोलून लग्न मंडपात एक हास्य पिकविला यावेळी त्यांनी नवदाम्पत्याला शुभ आशिर्वाद दिले.

महाजनांची खंत जेव्हा वेळ मिळतो तेव्हा व्यक्त होतात, लक्ष देऊ नका ; ना जयंत पाटील

गिरीश महाजनांना यांना उत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले कि, त्यांची ती खंत आहे, दुःख आहे. आम्ही काही फारस लक्ष देत नाही. त्यांचा संसार का मोडला आहे. याच उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिल आहे. असंही जयंत पाटील म्हणालेत.

गिरीश महाजन यांना नवाब मालिकांचं प्रत्युत्तर

आज संसार जुळत असताना, आज शुभ दिनी त्यांनी शुभ बोलायला पाहिजे, ते अपशब्द बोलतात. असा टोला नवाब मलिक यांनी लगावलाय सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली त्यावेळीही भाजपकडून या सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आणि त्याला तशीच प्रत्युत्तरे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून देण्यात आली. गुलाबराव पाटलांच्या मुलाचे लग्न जरी कौटुंबीक कार्यक्रम असला तरी तिथे सर्व पक्षाचे नेते एकत्र आल्यानंतर एकमेकांना टोलेबाजी करायला मात्र विसरले नाहीत.

Previous Post

कापूस व्यापारी खून प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांसह पाच आरोपी अटकेत ; २ मुख्य सूत्रधारांपैकी १ पोलीस कर्मचारी !

Next Post

गरूड झेप अकॅडमीने अडीच हजार झाडाचा टप्पा पूर्ण !

Next Post
गरूड झेप अकॅडमीने अडीच हजार झाडाचा टप्पा पूर्ण !

गरूड झेप अकॅडमीने अडीच हजार झाडाचा टप्पा पूर्ण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !
राजकारण

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !

July 2, 2025
पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !
राजकारण

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !

July 2, 2025
“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ;  अंजली दमानिया यांचे ट्वीट !
राजकारण

“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ; अंजली दमानिया यांचे ट्वीट !

July 2, 2025
ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

July 2, 2025
तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group