Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन दिवसाच्या पाण्याने धरणगाव तालुक्यातील शेतकरीचे शेत पाण्यात बुडाले !
    कृषी

    दोन दिवसाच्या पाण्याने धरणगाव तालुक्यातील शेतकरीचे शेत पाण्यात बुडाले !

    editor deskBy editor deskSeptember 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र समोर येवू लागले आहे. त्यामुळे हताश झालेले शेतकरी आता राज्य सरकारकडे मदतीची मागणी करीत आहे.
    धरणगाव तालुक्यातील नारणे आणि बाबुळगाव या गावातील शेतकऱ्यांच्या पिके पाण्याखाली गेले आहेत काल तापी नदीला महापूर आल्यामुळे वीस बिघे शेती पूर्ण पाब्याखाली गेल्याने शेतकरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीमध्ये सुकदेव गोविंदा मराठे, जितेंद्र सुकदेव मराठे, गणेश सुकदेव मराठे, शांतीलाल सुकदेव मराठे या शेतकरीचे शेत बाभुळगाव शिवारात असून यांनी यंदा कापसाची लागवड केली होती. पण दोन दिवस झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

    crop Dharangaon Farmer
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यातील शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांनी दिवाळीतच सुरु केले उपोषण !

    October 20, 2025

    शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची तुटपुंजी मदत ; माजी मंत्री बच्चू कडू !

    October 19, 2025

    महायुती सरकारमुळेच  शेतकऱ्यांची दिवाळी काळी ; कॉंग्रेस नेत्याचा घणाघात !

    October 17, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.