Author: Team Live Maharashtra News

बॉलिवूड मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने लक्ष्मीका सजीवन यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि शुक्रवारी संयुक्त अरब अमिराती येथील शारजाहमध्ये लक्ष्मीका सजीवन यांचं निधन झालं. त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लक्ष्मीका सजीवन यांनी ‘पुझायम्मा’, ‘पंचवर्नाथथा’, ‘सऊदी वेल्लक्का’, ‘उयारे’, ‘ओरु कुट्टनाडन ब्लॉग’, ‘ओरु यमंदन प्रेमकथा’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांचं मनोरंजन केल होत. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Read More

डिसेंबर महिना लागला तर अजून हुडहुडी भरवणारी थंडी कशी पडत नाही असा प्रश्न पडला आहे. आता हवामान विभागाने सांगितले कि येणाऱ्या आठवड्यात कमाल तापमानात घेत होऊन गुलाबी थंडी पडू शकते त्यामुळे उबदार कपडे घालून बाहेर पडावे लागणार आहे. अजूनही मुंबईसह राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी पडली नाही. हवामान विभागाच्या म्हण्यानुसार सध्याच्या एल – निनोच्या वर्षात थंडीचा पॅटर्न वेगळा जाणवत आहे. पण हवामानात बदल झाला तर कदाचित कडाक्याची थंडी देखील पडू शकते. कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता जाणवत आहे. पुढील ८ ते १० दिवसात राज्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे किमान तापमानातही घट होऊन गारठा वाढू शकतो.

Read More

बॉलिवूड मधुन एक धक्कादायक बातमी समोर येतेय. प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री लीलावती यांचं निधन झालं आहे. त्यांची तब्येत खराब झाल्याने लीलावती यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. लीलावती यांच्या जाण्याने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मागील काही दिवसांपासून लिलावती यांची तब्येत बिघडली होती त्यामुळे लिलावती यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लिलावती यांनी तामिळ आणि तेलुगूसह 600 हून अधिक सिनेमांमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.

Read More

पुणे- चिंचवडच्या तळवडे येथील रेड झोन परिसरात अनधिकृतरित्या उभारलेल्या स्पार्क कँडल कारखान्यात शुक्रवारी दुपारी ३ वाजता भीषण स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. यामध्ये सहा कामगार महिलांचा होरपळून मृत्यू झाला तर सात महिलांसह आठ जण गंभीर जखमी झालेत. मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. याबाबत अधिक माहिती अशी कि तळवडे परिसरात जोतिबा मंदिराजवळ जन्नत शिकलकर यांच्या मालकीचा एक गुंठा जागेत शरद सुतार याने दोन वर्षांपूर्वी एसएनएस या नावाने पत्र्याचं शेड उभारून हा कारखाना सुरु केला येथे १६ महिला व एक पुरुष असे एकूण १७ जण काम करत होते कामगार शटर लावून आत काम करत असत. शुक्रवारी दुपारी काम…

Read More

दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे. नोकरीत अनपेक्षित बदल होतील. विद्यार्थ्यांनी आज वेळ न वाया घालवता अभ्यास करणे हिताचे राहील. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा चांगला असणार आहे. नोकरीत कामाचा ताण हलका होईल व त्यामुळे कुटुंबियांना वेळ देता येईल. व्यवसायात भरभराट होईल. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने चांगला असणार आहे. नोकरीत कामाचा…

Read More

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आईसोबत झालेल्या वादामुळे रागात असलेल्या १३ वर्षीय मुलीने रेल्वेसमोर उडी घेत आपले आयुष्य संपविल्याची घडली आहे. हि मुलगी इयत्ता ९ वि मध्ये शिक्षण घेत होती. ख़ुशी शर्मा असे मयत मुलीचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ख़ुशी आणि तिच्या आईसोबत काही कारणावरून वाद झाला होता रागारागात ख़ुशीच्या आईने तिच्या कानात लगावली व दुसऱ्या दिवशी सुद्धा खुशीला शाळेत जायचे न्हवते दोघांमध्ये परत वाद होऊन तिच्या आईने तिला परत कानाखाली मारले व जबरदस्ती शाळेत पाठवले याचाच राग आल्याने ख़ुशी शाळेत न जाता मथुरा रेल्वे स्टेशन वर…

Read More

जळगाव: जळगावातील वडनगरी येथे बडे जटादेव महादेव मंदिरात ५ डिसेंबर पासून पंडित मिश्रा यांची शिवमहापुराण कथा सुरु आहे. या शिवमहापुराण कथेला दररोज लाखो भाविक येत असतात. याच गर्दीचा फायदा घेऊन सोन्याची पोट चोरल्याचा घटना घडल्या होत्या या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने २० जणांना ताब्यात घेतले होते. अशातच पुन्हा गुरुवार रोजी शिवमहापुराण कथेमधून दहा जणांना ताब्यात घेतले असून यातील महिला या राजस्थान अलवर, भरतपूर मधील आहेत. यांची सखोल चौकशी केली असता यांची टोळी असल्याची माहिती मिळाली. संशयितांना पथकाने अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ९ डिसेम्बर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read More

कोपरगावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तुटलेला पतंग पकडण्यासाठी धावताना धाप लागल्याने श्वास बंद होऊन जीवनाचा अंत झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमधील कोपरगावात घडली. साहिल गांगुर्डे असे मयत मुलाचे नाव असून तो इयत्ता सातवीत जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षण घेत होता. याबाबत सविस्तर माहिती अशी कि शाळा सुटल्यानंतर साहिल घरी आला आणि त्याचवेळी घराशेजारीच पतंग उडवणाऱ्या मुलांचा पतंग कापला गेल्याने तो पतंग पकडण्यासाठी साहिल जोरात धावला. तुटलेला पतंग त्याने पकडला मात्र खूप जोरात धावल्याने त्याला धाप लागली हि घटना त्याच्या आईवडिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ साहिलला जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले असता त्याची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी त्याला कोपरगाव…

Read More

मुंबई – इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी तोंडी प्रात्यक्षिक व लेखी स्वरूपाच्या वार्षिक परीक्षेचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर पूरक मार्गदर्शन करून पुनर्परीक्षा घेतली जाईल. मात्र तरीही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात बसवले जाईल हा बदल 2023 24 या शैक्षणिक वर्षांपासून लागू राहणार आहे. दोन्ही इयत्तांसाठी प्रत्येक विषयासाठी 50 ते 60 गुणांसाठी ही परीक्षा होईल भाषा, गणित, परिसर अभ्यास या विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे . कला कार्यानुभव या आधी इतर विषयांकरिता सध्या प्रचलित असलेले आकारिक मूल्यमापन केले जाईल. इयत्ता पाचवी आठवीच्या वार्षिक परीक्षेचे आयोजन द्वितीय सत्राच्या अखेरीस म्हणजे एप्रिल महिन्यात होईल आणि इतर वेतन समवेत…

Read More

बॉलीवूड मधून एक वाईट बातमी समोर येतेय. सुप्रसिद्ध कलाकार ज्युनिअर मेहमूद यांचे निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होते. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याबाबत अधिक माहिती अशी कि, ज्युनिअर मेहमूद हे गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होते.तसेच त्यांची तब्येत खूपच खराब झाली होती. डॉक्टरांनी 40 दिवसांपेक्षा जास्त दिवस ते जिवंत राहणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते. आणि त्यांनी वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना नोव्हेंबरमध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. त्यांचा कॅन्सर चौथ्या टप्प्यापर्यंत पोहचला होता. ज्युनिअर मेहमुद यांनी अनेक चित्रपट त्याचबरोबर टीव्ही मालिकांमध्ये काम केले. ते फक्त 11…

Read More