Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लग्नसमारंभानंतर घरी परतत असताना काळाचा घाला; लग्नघरावर शोककळा, नेमकं काय घडलं?
    क्राईम

    लग्नसमारंभानंतर घरी परतत असताना काळाचा घाला; लग्नघरावर शोककळा, नेमकं काय घडलं?

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsDecember 11, 2023Updated:December 11, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. अशातच ट्रक आणि कारची जोरदार धडाका होऊन नवरा नवरींसह पाच जणांचा मृत्यू झाला. हि घटना छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यात रामगडहून अकलतराच्या दिशेने जात असताना घडली. या घटनेमुळे लग्नघरावर शोककळा पसरली आहे.

    याबाबत सविस्तर माहिती अशी कि, छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यातील पकरिया जंगला कडे एका कारला ट्रकने जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला. यामध्ये नवरा नवरींसह पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त कारमधून जखमींना काढून त्यांना स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषीत करण्यात आले. या घटनेमुळे लग्नघरात शोककळा पसरली.

    Accidents Cars Chhattisgarh Trucks अपघात कार छत्तीसगड ट्रक
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    तीन दुचाकीसह चोरटा पारोळा पोलिसांच्या ताब्यात !

    November 15, 2025

    राज्यातील उमेदवारांना मोठा दिलासा :राज्य निवडणूक आयोगाने घेतला महत्वाचा निर्णय !

    November 15, 2025

    महसूल पथकाची धाड नदीपात्रात कोट्यावधीची वाळू जप्त !

    November 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.