Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुर्देवी! कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
    Uncategorized

    दुर्देवी! कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsOctober 24, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    झारखंड मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय एक भरधाव कार पुलावरून थेट कालव्यामध्ये कोसळली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

    याबाबत सविस्तर माहिती अशी कि, हे कुटुंबीय मुलाचे विधी पूर्ण करून हे कुटुंब सासरच्या घरातून गिरीडीह येथील घराकडे जात होते. याचवेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. पुलावरील संरक्षण भिंत तोडत कार कालव्यामध्ये कोसळली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

    या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी कार कालव्याबाहेर काढली. या अपघाताचा तपास झारखंड पोलिसांकडून सुरू आहे.

    Car Family Zarkhand कार कुटुंब झारखंड
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    राज ठाकरेंना दिला मंत्री सामंतांनी युती बाबत सल्ला !

    October 13, 2025

    जिल्ह्यात खुनाची मालिका संपेना : रात्रीच्या सुमारास तरुणाच्या खुनाने पुन्हा जिल्हा हादरला !

    October 6, 2025

    स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या !

    September 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.